Maharashtra rain 13 dead important appeal from cm devendra fadnavis; महाराष्ट्रात पावसाने हाहा:कार; १३ जणांचा मृत्यू, तर १० जण जखमी
मुंबई: मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं असून काही ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. राज्यभरात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत एकूण १३ जणांना आपला जीव गमवावा लागला असून १० जण जखमी झाले आहेत. ५ जुलै रोजी मानखुर्द येथे झोपडपट्टीवर इमारत कोसळून ६ जणांनी आपला जीव गमावला,…
