Headlines

Lonavala News : लोणावळ्यात कलम 163 लागू, मुसळधार पावसाने संभाव्य धोका लक्षात घेता निर्बंध लागू

लोणावळ्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कलम 163 लागू करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे संभाव्य धोका लक्षात घेता हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या जीवाच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. Source link

Read More

Eknath Shinde Descharged उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिस्चार्ज; डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला

ठाणे, प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री यांना सोमवारी सायंकाळी ठाण्यातील ऊग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर आणि सर्व वैद्यकीय अहवाल समाधानकारक आल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच शिंदे यांना ताप आणि तीव्र अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला होता. कामाचा ताण आणि सततची धावपळ…

Read More

मायक्रोसॉफ्टने 4,800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले:एआय इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च वाढल्यामुळे निर्णय; कंपनीचा शेअर 6 महिन्यांत 20% घसरला

मायक्रोसॉफ्ट आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2.1% कपात करत आहे, ज्या अंतर्गत सुमारे 4,800 कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल. टेक उद्योगात सुरू असलेल्या कर्मचारी कपातीदरम्यान, विंडोज बनवणाऱ्या या दिग्गज कंपनीने AI पायाभूत सुविधांवर मोठ्या खर्चासाठी आणि व्यवसायात कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. AI वरील खर्च वाढल्याने टेक कंपन्यांवर दबाव वाढला मोठ्या टेक कंपन्यांचा AI वरील खर्च…

Read More

वारकरी बंधुहो काळजी घ्या… आषाढी वारीवर पावसाचे सावट, इंद्रायणीच्या पुरामुळे देहू, आळंदीत न येण्याचे विश्वस्त, प्रशासनाचे आवाहन

त. भा. प्रतिनिधी पिंपरी, पुणेआषाढी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मंगळवारी, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे बुधवारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. मावळ व पिंपरी चिंचवड परिसरातील अतिवृष्टीमुळे देहू, आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला पूर आला असून आळंदीला जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांनीनी देहू आळंदीत येऊ नये, ज्या ठिकाणी आहात तेथेच…

Read More

Mumbai Rajbhavan SRPF Jawan Suicide on Duty; Police Probe

मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि ‘व्हीआयपी’ समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आह . प्राथमिक माहितीनुसार, या जवानाने ड्युटीवर असताना स्वतःच्याच ‘सर्व्हिस रायफल’मधून गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. अत्यंत कडेकोट सुरक्षा…

Read More

कृष्ण मोहन आता ट्रस्टचे हंगामी महासचिव अयोध्येतील बैठकीत एकमताने निर्णय, चंपत राय, अनिल मिश्रा यांचे राजीनामे मंजूर

► वृत्तसंस्था अयोध्याअयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगी अपहाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची बैठक सोमवारी संपन्न झाली. काही दिवसांपूर्वी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी दिलेले राजीनामे या बैठकीत स्वीकारण्यात आले. आता चंपत राय यांच्या जागी कृष्ण मोहन यांची ट्रस्टचे हंगामी किंवा अंतरिम महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्ण मोहन यांनीच राम…

Read More

साताऱ्यात 'रेड अलर्ट':आपत्ती व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश, पर्यटनस्थळे आणि धबधब्यांवर जाण्यास बंदी

भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज व रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीदरम्यान करावयाच्या तात्काळ उपाययोजना व आपत्ती व्यवस्थापना बाबत व्यापक आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई व सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, भूस्खलन तसेच संपर्क यंत्रणा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे…

Read More

हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा:विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई, ठाणे, पालघरसह पुण्यातील घाटमाथ्यावरील शाळाही राहणार बंद

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि लगतच्या भागातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, विविध पावसाळी दुर्घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उद्याही राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला योग्य ते आदेश जारी केले असून, या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी देण्यात…

Read More

TMC Declares Committees Valid Till 2027 To EC

नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. पक्षाने म्हटले आहे की, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या (AITC) सर्व संघटनात्मक समित्या पक्षाच्या घटनेनुसार 2027 पर्यंत वैध आहेत आणि बंडखोर गटाचा दावा वस्तुस्थितीनुसार आणि कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आहे….

Read More

देणगी चोरीची FIR करणारे कृष्ण मोहन नवे महासचिव:IFS मधून निवृत्त झाल्यानंतर RSS मध्ये आले, 10 महिन्यांपूर्वी ट्रस्टमध्ये सामील झाले

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या जागी निवृत्त IFS कृष्ण मोहन यांना विश्वस्त बनवण्यात आले. अवघ्या 10 महिन्यांतच ते ट्रस्टच्या सर्वात शक्तिशाली महासचिव पदापर्यंत पोहोचले. रामलल्ला मंदिरात देणगी चोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर चंपत राय यांनी राजीनामा दिला, ज्यामुळे महासचिव पद रिक्त झाले. आता हे पद सांभाळणारे कृष्ण…

Read More