Headlines

Imtiaz Jaleel | इम्तियाज जलीलांच्या एका कॉलने पुणे पोलिसांत उडाली खळबळ! – imtiaz jaleel makes serious allegations against the police

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 9:27 am Follow लोणावळ्याला फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना महामार्गावर अडवून, तुमच्या गाडीत आमली पदार्थ आहे अशी खोटी भीती घालत तब्बल ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे….आणि ते खंडणीखोर पोलीसच असल्याचा गंभीर आरोप इम्तियाज जलीलांनी केलाय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत. Source link

Read More

शेखर गुप्ता यांचा कॉलम:काँग्रेसने राष्ट्रवादाच्या मुद्द्यापासून अंतर का ठेवले?‎

‎‎‎‎‎‎‎‎राष्ट्रीय राजकारणात सध्या जे मंथन सुरू आहे, त्याला‎दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे, लोकसभेत अल्पमतात‎असूनही भाजपने भारताला जवळपास एकपक्षीय‎राजवटीचा देश बनवण्यात यश मिळवले आहे. दुसरी‎बाजू अशी की, हे काम प्रादेशिक पक्षांना फोडून केले जात‎आहे आणि आता काँग्रेस हाच एकमेव महत्त्वाचा, शाबूत‎विरोधी पक्ष उरला आहे. अशा प्रकारे भारतीय राजकारण‎दोनपक्षीय समीकरणात बदलले आहे.‎ हे समीकरण अगदी साधे आणि…

Read More

Gold Rate Crash: अमेरिकेच्या इराणवरील डबल स्ट्राईकने सराफा बाजार हादरलं! सोने-चांदीची घसरगुंडी ​सुरूच; गुंतवणूकदार धास्तावले – gold and silver prices crash 8 july 2026 yellow metal fall after fresh us strikes on iran

Gold Silver Today Price: बुधवार, 8 जुलै रोजी, सकाळ-सकाळी सोने-चांदीच्या बाजारात खळबळ उडाली आहे. आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी देश-विदेशातील सराफा बाजारातील सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली आणि एक आठवड्याच्या नीचांकीवर खाली उतरल्या. अमेरिका आणि इराण यांच्यातील नव्याने निर्माण झालेला तणाव यामागील सर्वात मोठे कारण असल्याचे मानले जात आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन…

Read More

Pakistan Border Conflict: Syed Ata Hasnain Column

10 तासांपूर्वी कॉपी लिंक ‎‎‎‎‎‎‎‎ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानवर तालिबानने‎ताबा मिळवला तेव्हा पाकिस्तान आपल्या भू-राजकीय‎प्रयत्नात यशस्वी झाला असे वाटले होते.‎अफगाणिस्तानात रणनीतिक वर्चस्व मिळवण्यासाठी‎पाकिस्तानने 40 वर्षांहून अधिक काळ आपली राजकीय‎शक्ती, गुप्तचर यंत्रणा आणि लष्करी बळ खर्च केले‎होते. निरीक्षकांना वाटत होते की, आता पाकिस्तान‎अफगाणिस्तानातील पकड मजबूत करेल, आपली‎पश्चिम सीमा सुरक्षित करेल आणि पुन्हा एकदा लक्ष‎भारताकडे केंद्रित करेल. पण…

Read More

Concern over decrease in rainfall in maharashtra imd weather forecast for a week; पावसाने आठवडाभर झोडपलं, पण आता पुन्हा चिंतेचे ढग; महाराष्ट्रातील पाऊस गायब होणार, हवामान खात्याचा ताजा अंदाज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: जुलैच्या पहिल्या सात दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील एकूण पाऊस आता सरासरीच्या श्रेणीत आला आहे. या कालावधीत राज्यातील ३६पैकी १८ जिल्ह्यांमध्ये तीव्र अतिरिक्त, सात जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त, तर सात जिल्ह्यांमध्ये सरासरी श्रेणीत पाऊस नोंदला गेला. मात्र, आता येत्या आठवड्यांमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सात दिवसांमध्ये जमा झालेले पाणी सांभाळून…

Read More

विराग गुप्ता यांचा कॉलम:इंटरनेटवरील लहान मुलांची सुरक्षा‎हीदेखील सरकारचीच जबाबदारी‎

‎‎‎‎‎‎‎‎मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील‎एका ज्युनियर इंजिनिअरला आणि त्याच्या पत्नीला‎विशेष न्यायालयाने फेब्रुवारी 2026 मध्ये फाशीची शिक्षा‎सुनावली होती. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, इन्स्टाग्रामनेही‎पैसे घेऊन ‘रिकमेंडेशन अल्गोरिदम’द्वारे भारतात बाल‎लैंगिक शोषणाशी संबंधित मजकुराला प्रोत्साहन दिले‎आहे. मात्र, यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी सरकारने‎मेटा कंपनीकडून एक आठवड्यात उत्तर मागितले आहे.‎याच्याशी संबंधित 5 पैलू समजून घेणे आवश्यक आहे.‎ 1. मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी मे…

Read More

ज्यां द्रेज यांचा कॉलम:99% लोकसंख्येच्या समस्या 1% ‘सुपर-रिच’ लोक सोडवू शकतात‎

‎‎‎‎‎‎‎‎काही दिवसांपूर्वी पॅरिसस्थित ‘वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब’ने‎एक महत्त्वाचा ‘ग्लोबल जस्टिस रिपोर्ट’ प्रसिद्ध केला आहे.‎‘वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब’ हा एक संशोधन गट असून त्याचे‎नेतृत्व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी करत आहेत. या‎अहवालात आज जगासमोर असलेल्या दोन गंभीर‎संकटांवर चर्चा करण्यात आली आहे – हवामान बदल‎आणि आर्थिक विषमता.‎ हवामान बदल हे आपल्या अस्तित्वासाठीच मोठे संकट‎बनले आहे. पृथ्वी दरवर्षी अधिक तापत आहे….

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तुमच्या एकटेपणाचे रूपांतर‎ एकांतात करण्यास योग सक्षम

कॉर्पोरेट जगात तरुणांना आणि कुटुंबात वृद्धांना एकटेपणा आणि‎भविष्याची भीती सतावत आहे. ज्यांनी नोकरी आणि व्यवसायाच्या जगात‎भरपूर सुख आणि पैसा कमावला, त्यांच्या चेहऱ्यावरही याची झलक‎दिसते. कुटुंबातील वृद्धांच्या जीवनात एकटेपणा इतका भिनला आहे की,‎त्यांना म्हातारपण अत्यंत वेदनादायक वाटू लागले आहे. जगाच्या भाषेत‎‘सोशल कॅपिटल’ असा एक शब्द वापरला जातो. जेव्हा लोक‎एकमेकांना भेटतात, एकमेकांवर विश्वास ठेवतात आणि एकत्र वेळ‎घालवतात,…

Read More

Ethanol Blending in Petrol; भारतात पुन्हा इथेनॉलविरहित पेट्रोल? सरकारकडून नव्याने चाचपणी सुरू; तेल कंपन्यांकडून मागवल्या सूचना

भारतात गेल्या 12 वर्षांत इथेनॉल मिश्रणाची प्रक्रिया कमालीच्या वेगाने पुढे गेली आहे. 2013-14 मध्ये पेट्रोलमध्ये केवळ 1.5% इथेनॉल मिसळले जात होते. वर्तमान सरकारने अभूतपूर्व वेग दाखवताना 2030 ऐवजी 2025 पर्यंत 20% मिश्रणाचे (ई-20) लक्ष्य पूर्ण केले आहे. डिझेलमध्येही किमान 15%पर्यंत आयसोब्युटेनॉल मिसळण्याच्या योजनेवर सक्रियपणे काम सुरू आहे. सरकारी आकडेवारीनुसार इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या वापरामुळे देशाला परकीय चलनात…

Read More

राज्यात पावसाचा धुमाकूळ:पुणे-साताऱ्याच्या घाटमाथ्यावर हायअलर्ट; मुंबई, नाशकात जोर ओसरला, वाचा तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय?

राज्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. संपूर्ण जून महिन्याची पावसाची तूट जुलैच्या पहिल्या आठवड्यातच भरून निघाली आहे. एकीकडे नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळून मुंबईला पावसापासून थोडा दिलासा मिळाला असला, तरी पुण्यात मात्र परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल २७ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरले…

Read More