पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सावलीला सत्य समजू नका; मूळ अस्तित्व समजून घ्यावे
स्वतःची सावली पाहून आनंद होणे ही समजूतदारपणाची गोष्ट आहे.पण तिची भीती वाटणे हा अज्ञानाचा भाग आहे. कारण सावलीचेअस्तित्व हे देहामुळेच असते. मात्र सावलीलाच देह समजण्याची चूकझाली की, भ्रमाला सुरुवात होते. गोस्वामी तुलसीदासांनी प्रभूश्रीरामांच्या बाललीलेतून हा जीवनसंदेश दिला ते म्हणतात— “रूपरासि नृप अजिर बिहारी, नाचहिं निज प्रतिबिम्ब निहारी. ’राजादशरथांच्या अंगणात विहार करणारे श्रीराम स्वतःचे प्रतिबिंब पाहूनआनंदाने…
