UP Crime ज्या घराने राहायला जागा दिली, त्यांच्याच लहान मुलांचं अपहरण करुन हत्या केली, खंडणीचा अमानुष प्रकार
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका सहा वर्षांच्या मुलाच्या अपहरण आणि हत्येचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने आधी खंडणीसाठी जमीनदाराच्या मुलाचे अपहरण केले आणि नंतर त्या मुलाचा मृत्यू झाला. आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपीला अटक करून त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली. या घटनेमुळे कुटुंब शोकसागरात बुडाले…
