श्रेयसचा निर्णय योग्य ठरला; भारताच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेला 125 धावांतच रोखलं, मयंक-प्रिन्सचा धुमाकूळ
IND vs ZIM : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला २० षटकांत ७ बाद १२५ धावांवर रोखलं. आता भारताला सामना जिंकण्यासाठी १२६ धावा कराव्या लागणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आयर्लंड आणि इंग्लंडमधील कटू अनुभव मागे टाकून भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पुन्हा एकदा…
