Headlines

Pandit Vijay Shankar Mehta Column: Dont Get Disturbed When Insulted

Marathi News Opinion Pandit Vijay Shankar Mehta Column: Dont Get Disturbed When Insulted | Ego Removal 6 दिवसांपूर्वी कॉपी लिंक भक्तांचे हित साधण्याची देवाकडे स्वतःची एक वेगळी पद्धत आहे.‎ समजा एखाद्या लहान मुलाच्या शरीरावर फोड आला, तर आई त्याचे‎ उपचार करते. उपचारादरम्यान त्याला थोडी वेदना होते. पण आईला‎ माहीत असते की, भविष्यात हा फोड त्रास…

Read More

अमिताभ कांत यांचा कॉलम:देशाला परीक्षांसाठी आता एका ‎नव्या व्यवस्थेची नितांत गरज‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎नीटची पुनर्परीक्षा पहिल्या अपयशानंतर‎ अडचणीशिवाय पार पडली. मात्र भारतातील परीक्षा‎ व्यवस्थेचे संकट केवळ पेपरफुटीपुरते मर्यादित नाही.‎त्याकडे व्यवस्थात्मक अपयश म्हणून पाहण्याची गरज‎आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) 12 मे रोजी‎नीट-यूजी परीक्षा रद्द केली होती. त्याआधी काही‎दिवसांपूर्वीच 22.7 लाख उमेदवारांनी ती परीक्षा दिली‎होती. दोन वर्षांत अशी घटना दुसऱ्यांदा घडली. काही‎वेळा परीक्षा रद्द करणे अपरिहार्य असते. पण त्याचा‎फटका नियम…

Read More

बोरिया मजुमदार यांचा कॉलम:फुटबॉल विश्वकपमध्ये नसूनही‎ आपण तिथे उपस्थित आहोत‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎फुटबॉल विश्वचषकात भारतीय संघ कदाचित खेळत‎नसेल, पण स्वयंसेवकांपासून ते पत्रकारांपर्यंत या स्पर्धेत‎भारताची उपस्थिती आहे. नागपूरचे 75 वर्षीय ओम मुंद्रा‎यांचेच उदाहरण घ्या. हा त्यांचा सातवा विश्वचषक आहे‎आणि ते न्यूयॉर्कमध्ये स्वयंसेवक म्हणून चाहत्यांना या‎स्पर्धेच्या उत्साहाचा अनुभव घेण्यास मदत करत आहेत.‎त्यांना याबद्दल विचारले, तर तुम्हाला एक ओळखीचे‎हसू मिळेल. ते म्हणतात, ‘मला खेळांची आवड आहे‎आणि मला या उत्साहाचा भाग…

Read More

पुण्यामध्ये 1958 नंतर यंदा सर्वात कोरडा जून; खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या:शिवाजीनगर वेधशाळेत जूनच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये चक्क "शून्य’ मिलिमीटर पावसाची नोंद

महाराष्ट्रात यंदा मान्सूनने ओढ दिल्याने गेल्या अनेक दशकांतील कोरडेपणाचे रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी पुणे शहर आणि परिसरामध्ये पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुण्याच्या शिवाजीनगर वेधशाळेत जूनच्या पहिल्या 15 दिवसांत चक्क “शून्य’ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वर्ष 1958 नंतर म्हणजेच तब्बल 68 वर्षांनी जूनचा…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:एके दिवशी ‘कोडी’ अनेक वृद्धांच्या रोजच्या आयुष्याचा भाग असेल

जर तुमचे वय 60 पेक्षा जास्त असेल आणि तुमची काळजी घेण्यासाठी कोणीही नसेल, पण तुम्हाला वृद्धाश्रमातही जायचे नसेल आणि स्वतःच्याच घरात राहायचे असेल, तर असा विचार करणारे तुम्ही एकटे नाहीत. ऑक्टोबर 2025 मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या एका अभ्यासानुसार, 95 टक्क्यांहून अधिक वृद्धांना मानसोपचारविषयक फायद्यांमुळे, ज्या घरात ते अनेक दशकांपासून राहत आहेत, तिथेच राहणे पसंत आहे….

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देशातील मनुष्यबळाचा‎ आता योग्य उपयोग व्हावा‎

आपल्या देशासमोरील मोठ्या समस्यांपैकी लोकसंख्या ही एक‎महत्त्वाची समस्या आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत आता जगात‎पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या विषयावर तज्ज्ञांची मते वेगळी‎आहेत. काहींच्या मते धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास लोकसंख्या‎वाढीत असमतोल असून भविष्यात त्याचे धोके वाढू शकतात.‎आर्थिक विकासाच्या दृष्टीने पाहणाऱ्यांचे मते यात चिंतेचे कारण नाही.‎ मात्र, सामान्य नागरिकांना नेमके काय हवे आहे.देशातील मानवी ‎भांडवलाचा योग्य व परिणामकारक…

Read More

Nanditesh Nilay Column: Late by 2 Mins, Daughter Loses Doctor Dream

Marathi News Opinion Nanditesh Nilay Column: Late By 2 Mins, Daughter Loses Doctor Dream | Maharashtra News 4 दिवसांपूर्वी कॉपी लिंक ‎‎‎‎‎‎‎‎‎‎दररोज केवळ तीनशे रुपये कमावणाऱ्या एका वडिलांनी‎मुलीच्या डोळ्यांत डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले व‎त्यासाठी कर्ज घेण्यासही मागेपुढे पाहिले नाही. मात्र ते‎मुलीला वेळेत नीटच्या परीक्षा केंद्रावर पोहोचवू शकले‎नाहीत. अल्प उत्पन्न असलेल्या त्या वडिलांनी मुलीसोबत‎सत्तर किलोमीटरचा प्रवास…

Read More

विराग गुप्ता यांचा कॉलम:भारतीय कंपन्यांऐवजी परदेशी‎ कंपन्यांना मोठी करसवलत‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (एआय) सेमीकंडक्टर तयार‎करणाऱ्या एनव्हिडिया कंपनीचे बाजारमूल्य भारताच्या ‎जीडीपीपेक्षाही जास्त आहे. इलॉन मस्क यांनी‎स्पेसएक्समधील समभागांच्या बळावर 174 देशांपेक्षाही‎ अधिक संपत्ती मिळवत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती‎ म्हणून स्थान मिळवले आहे. डेटा, तेल आणि एआय या‎तीन मोठ्या आधारांवर डोनाल्ड ट्रम्प अमेरिका जागतिक‎वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले‎जाते. पुढील पाच वर्षांत 500 अब्ज डॉलर (सुमारे 47‎लाख…

Read More

मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:इंग्रजांच्या काळातील कायद्यांचे‎ आजच्या युगात औचित्य काय?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎संसदेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत जुने आणि‎अप्रासंगिक कायदे रद्द करण्यासाठी तसेच न्यायप्रक्रियेला‎गती देण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकणारा कायदा मंजूर‎केला आहे. जन विश्वास अधिनियम, 2026 एप्रिलमध्ये‎लागू झाला होता. या कायद्याद्वारे न्यायव्यवस्थेच्या‎कामकाजात अडथळा ठरणारे अनेक कायदे रद्द केले‎गेले. त्याअंतर्गत एक हजारांहून अधिक कायदे हटवले ‎‎असून त्याचे न्यायपालिकेवर दूरगामी परिणाम होतील.‎ विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसीचे अचरज कौर टुटेजा,…

Read More

शेखर गुप्ता यांचा कॉलम:राजकारणात तत्त्वांना अजूनही किंमत आहे ?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎सामूहिक पक्षांतरांच्या या काळात अनेक प्रश्न पुढे येतात.‎पक्ष का फुटतात? नेते पक्ष का बदलतात? विचारसरणी,‎तत्त्वनिष्ठा व पक्षनिष्ठेला अजूनही काही महत्त्व उरले‎आहे का? तसेच काही पक्षात सतत फूट पडूनही काही‎पक्ष मात्र एकसंध कसे राहतात?‎ अलीकडच्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर राजकीय‎हालचाली घडल्या. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल‎काँग्रेसमधील अंतर्गत बंड मोठी घटना ठरली, तर उद्धव‎ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा फूट…

Read More