Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:जागतिक समस्या ओळखून तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधा उपाय

44 वर्षीय सारा लव्ह यांच्यासाठी एखादे ॲप तयार करणे सोपे नव्हते. कारण तंत्रज्ञानाशी त्यांचा फारसा संबंध नव्हता. त्यांनी तब्बल दहा वर्षे विमा क्षेत्रात काम केले होते. मात्र नंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने पूर्णवेळ डेव्हलपर बनण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून कोडिंगचे गुंतागुंतीचे जग त्या समजू शकतील. अनेक आठवडे त्या स्वयंपाकघरात लॅपटॉप घेऊन बसत आणि कोडची प्रत्येक ओळ…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:बचत आणीबाणीसाठी की तुमच्या छंदासाठी?

जगातील 57% कर्मचारी ‘पे-चेक टू पे-चेक’ म्हणजेच महिन्याच्या कमाईवर उदरनिर्वाह करत आहेत. अमेरिकेच्या एडीपीच्या ‘पीपल ॲट वर्क’ अहवालात हा खुलासा झाला आहे. अहवालानुसार इजिप्तमध्ये असे प्रमाण 84% आहे. भारतासाठी हा आकडा 76% आहे. याचा अर्थ असा नाही की सर्व लोक गरीब आहेत. याचे कारण म्हणजे उत्पन्नाचा मोठा हिस्सा दैनंदिन गरजा व जीवनशैलीवर खर्च होतो. अशा…

Read More

City Life vs Village Nostalgia: N. Raghuramans Column

59 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक “आजी, मी शाळेत जातोय!’ असं मी दररोज सकाळी दारातून ओरडायचो. त्यावर तिचा तो धारदार पण प्रेमळ आवाज यायचा: “मी किती वेळा समजावून सांगू? ‘जातोय’ असं कधीच म्हणू नकोस, फक्त ‘शाळेत जाऊन परत येईन’ असं म्हण.’ मी तिच्याकडे पाहिल्याशिवाय कधीच राहायचो नाही, “काय फरक पडतो’ आणि ती जे म्हणाली होती तेच पुन्हा…

Read More

Pandit Vijayshankar Mehta: Unknown Power & Gen Z Spirituality

Marathi News Opinion Pandit Vijayshankar Mehta: Unknown Power & Gen Z Spirituality | Estonia Visit 3 दिवसांपूर्वी कॉपी लिंक तरुणांच्या बाबतीत केवळ भारतच नाही, तर संपूर्ण जग चिंतितही आहे ‎आणि आश्वस्तही. ‘जेन-झी’ने अनेक देशांत आपली उपस्थिती‎ नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वी मी एस्टोनियाच्या दौऱ्यावर होतो. तिथे‎मी सुंदरकांडावर प्रवचन दिले होते. त्यानंतर टालिन या राजधानीतील ‎महिला गाइडने…

Read More

अर्जुन राम मेघवाल यांचा कॉलम:राज्यघटनेतील सुप्त मूल्यांची आठवण करून देणारा आजचा दिवस‎

‎‎‘आणीबाणी’ हा शब्द उच्चारताच मनात एक प्रकारची‎अस्वस्थता निर्माण होते. अशा काळात सहसा एखाद्या‎कथित मोठ्या उद्दिष्टासाठी आधीपासून ठरलेले नियम‎आणि प्रक्रिया स्थगित केल्या जातात. मानवी इतिहासातील‎प्रत्येक कालखंडात मानवाने कोणत्या ना कोणत्या‎स्वरूपाची आणीबाणी अनुभवली आहे. तरीही, एका सभ्य‎आणि लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून भारताच्या राष्ट्रीय‎चेतनेवर 1975 मध्ये राजकीय हेतूने लादलेल्या ‘राष्ट्रीय‎आणीबाणी’इतका प्रभाव इतर कोणत्याही संकटाचा पडला‎नसेल. इतिहासातील हा असा एक…

Read More

बद्री नारायण यांचा कॉलम:राजकारणात भूतकाळातील‎ नायकच का प्रभावी आहेत?‎

भारतीय राजकारण अशा वळणावर येऊन ठेपले आहे,‎जिथे सध्याच्या राजकीय कुरूक्षेत्रात भूतकाळ युद्ध लढत‎आहे. भूतकाळ आणि आठवणींची सेना सज्ज झाली‎आहे आणि इतिहासातील नायक जणू पुन्हा जिवंत‎होऊन घोड्यावर स्वार होत आपल्या पक्षासाठी लढत‎आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकीय पटलावर ही घटना‎ठळकपणे दिसून येते.‎ उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे‎वातावरण तयार होऊ लागले आहे. सर्व प्रतिस्पर्धी‎राजकीय पक्ष आपापल्या निवडणूक रणनीती‎आखण्यात गुंतले…

Read More

कौशिक बसू यांचा कॉलम:‘सुपर स्मार्ट’ प्रणालीचे नियंत्रण ‎नेमके कुणाच्या हाती असावे?‎

जी बौद्धिक कामे पूर्वी फक्त माणसे करू शकत होती, ती‎आता ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (एजीआय)‎करू शकेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे‎आशा आणि चिंता या दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत.‎गमतीची गोष्ट म्हणजे, एजीआयचे फायदे आणि तोटे यांचे‎अत्यंत सूक्ष्म विश्लेषण ओपनएआयचे सीईओ सॅम‎आल्टमन यांनी केले आहे. आपल्या पोस्टमध्ये आल्टमन‎यांनी अशी शंका व्यक्त केली आहे, जी तंत्रज्ञानाबाबत‎आशावादी असलेल्या…

Read More

डेरोन एस्मोगलू यांचा कॉलम:सामंजस्यातून मानव काय साध्य करू शकत नाही?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎जेव्हा जर्मन फुटबॉल खेळाडू डेनिस उन्दवने खेळाच्या‎शेवटच्या क्षणी दोन गोल करून आपल्या संघाला‎आयव्हरी कोस्टविरुद्ध 2-1 ने विजय मिळवून दिला, तेव्हा‎तुम्हाला असे फार कमी जर्मन चाहते मिळतील, जे त्याला‎राष्ट्रीय नायक मानत नाहीत. कुर्द-यहुदी आई-वडिलांच्या‎या तुर्की-सीरियन मुलाचे रूप पारंपरिक जर्मनसारखे नाही,‎याकडे फार कमी लोकांनी लक्ष दिले. परंतु, त्याने जर्मन‎टीमला एक थरारक विजय मिळवून दिला, ज्यावरून हे‎सिद्ध होते…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:मोबाइलने संकटकाळात आपली प्रतिक्रिया बदलली आहे का?

साडेचार दशकांपूर्वी, डोंबिवली ते सीएसएमटी (पूर्वीचे व्हीटी) हा माझा मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास अनेक वर्षे एखाद्या आध्यात्मिक यात्रेसारखा होता. याचे कारण म्हणजे ट्रेनच्या डब्यात भजन गाणाऱ्या मंडळांची उपस्थिती. माझी आई खास करून काही स्नॅक्स डब्यात बांधून देत असे, जो आम्ही नैवेद्य समजून आधी देवाला अर्पण करायचो आणि मग सर्वांना वाटायचो. यामुळे रोजचा कंटाळवाणा प्रवास एका…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कुटुंब संस्थेच्या हितासाठी विवाहाबाबत गंभीर राहा

विवाह संस्थेवर हळूहळू हल्ले वाढत आहेत. भविष्यात कुटुंबाला याची मोठी किंमत मोजावी लागेल. काही सरकारे ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ला कायद्याच्या कक्षेत आणून तिला पाठिंबा देत आहेत. एका छताखाली विवाहाशिवाय स्त्री-पुरुषांनी पती-पत्नीसारखे राहणे, हा कायदेशीर विषय असू शकतो, पण यामुळे विवाह संस्थेची नैतिकता नक्कीच दुखावली जाईल. एक आकडेवारी धक्कादायक आहे की, ॲरेंज मॅरेज 25 % ने घटली आहेत…

Read More