Headlines

Weather Update: महामुंबईत जोरदार पाऊसधारा, पुण्यात ११७ वर्षांचा विक्रम मोडला; राज्यात १४ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावर सकारात्मक परिणाम होतो आहे. जुलैअखेरीस राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ३० जुलै रोजी कोण-कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे? म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे: ओडिशा आणि लगतचा दक्षिण झारखंडचा भाग, तसेच छत्तीसगड येथील तीव्र कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असून या प्रभावाखाली विदर्भ, कोकण,…

Read More

Uddhav Thackeray slams BJP compares Afzal Khan statement with CJI; शिवरायांनाही अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटलेले, युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये काय फरक? ठाकरेंचा घणाघात

Maharashtra Politics : युवकांना ‘झुरळ’ अशी उपमा दिल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटले होते. आज युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये आणि त्यांच्यात काय फरक आहे,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘आज देशात युवा शक्तीपेक्षा बुवाशक्ती माजली आहे. देशाचे भविष्य युवक…

Read More

Pune Rajaram Bridge Rickshaw Accident Youth Dies due to Brain Death Organs Donated Four Patients; धावताना रिक्षाची धडक, गंभीर दुखापतीमुळे ‘ब्रेन डेड’, मृत्यूशी झुंज अपयशी; आई-बापाच्या निर्णयामुळे लेक जाताना चौघांना जीवदान देऊन गेला

Pune Youth Organs Donated for Four Patients : डॉ. तुषार बोर्डे, डॉ. प्रदीप दळवी, डॉ. प्रसन्न मुरुडवार, डॉ. निनाद देशमुख, डॉ. सचिन पळणीटकर, डॉ. सुजित सराफ, डॉ. शिल्पा सावंत, डॉ. रोहन वळसंगकर यांनी अवयवदानाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. पुणे ब्रेन डेडमुळे तरुणाचा मृत्यू तरुणामुळे चौघांना जीवदान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : धावण्याचा सराव…

Read More

आडगावच्या संघगिरी विहारात वर्षावासास प्रारंभ:22 उपासकांनी स्वीकारली दीक्षा

बौद्ध धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या वर्षावासानिमित्त पैठण तालुक्यातील आडगाव जावळे येथील ‘संघगिरी महाविहार, मयूर मृगादायवन’ येथे धम्ममय वातावरणात श्रामणेर–श्रामणेरी दीक्षा विधी सोहळा उत्साहात पार पडला. धम्ममय भारत मिशनच्या वतीने पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या २० व्या वर्षवास संकल्प अधिष्ठानानिमित्त या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. २२ बौद्ध उपासक-उपासिकांनी श्रामणेर, श्रामणेरी दीक्षा स्वीकारून बुद्ध,…

Read More

Gadchiroli Rain: गडचिरोलीला पुराचा वेढा! सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस, 15 गावांचा संपर्क तुटला – gadchiroli besieged by floods heavy rain in sironcha taluka 15 villages disconnected

म.टा.वृत्तसेवा, गडचिरोली: हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टनंतर मंगळवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरील सिरोंचा, अहेरी, भामरागड आणि एटापल्ली तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषत: सिरोंचा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले असून सुमारे १५ गावांना पुराचा वेढा पडला आहे. अनेक ठिकाणी रपट्यांवरून पाणी वाहिल्याने काही काळ गावांचा संपर्क तुटला होता. हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीचा…

Read More

सिल्लोडमधील रस्त्यावर तरुणाचा ‎गळा चिरलेला मृतदेह आढळला:कारण अस्पष्ट, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल‎

शहरातील भोकरदन रोडवरील एकता‎पेट्रोल पंपाच्या पाठीमागील‎नगरपरिषदेच्या पाणीटाकीजवळ‎बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास‎एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा‎गळा शस्त्राने चिरून खून केल्याची‎घटना उघडकीस आली आहे.मृताची‎ओळख अद्याप पटलेली नाही.‎ मृतदेह कुजलेल्या अवस्थेत‎आढळून आल्याने, खुनानंतर पुरावे‎नष्ट करण्याच्या उद्देशाने तो या निर्जन‎स्थळी फेकून दिल्याचा संशय व्यक्त‎होत आहे. डायल ११२ वर मिळालेल्या‎माहितीवरून पोलिस कर्मचारी‎सलीमपाशा चांदपाशा मोमीन यांनी‎तातडीने घटनास्थळी धाव घेतली….

Read More

कोयना धरणाच्या जलाशयाचे नामांतर:आता "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार, राज्य सरकारचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोयना जलसागराला आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ या नावाने ओळखले जाणार आहे. राज्य सरकारने कोयना जलसागराच्या नामांतराचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. कोयना जलसागराचे नामांतर करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार…

Read More

दर्यापूरच्या प्राध्यापकाने गोवऱ्या बनवण्याचे यंत्र बनवले:या अभिनव संशोधनाला भारत सरकारकडून मिळाले पेटंट

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक गजानन भारसाकळे यांनी गोवऱ्या बनवण्याचे अभिनव यंत्र तयार केले आहे. त्यांच्या या संशोधनाला भारत सरकारकडून पेटंटही मिळाले आहे. या यशामुळे ग्रामीण भागातील एका महत्त्वाच्या कामाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. या संशोधनाचे नाव “गाईच्या शेणापासून गोवरी उत्पादनास्तव आयओटी बेस मशीन निर्मिती” असे आहे….

Read More

525 NHM कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी:यादी जाहीर; हरकती नोंदवण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत, 7 ऑगस्ट रोजी अंतिम यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील ५२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या या कर्मचाऱ्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीतील संभाव्य तांत्रिक चुकांवर हरकती नोंदवण्यासाठी संबंधित उमेदवारांना ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्राप्त हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी…

Read More

राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा:हजारो भाविकांची उपस्थिती, स्मृतींना उजाळा

मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तीर्थस्थापना आणि सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रसंतांची महासमाधी रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली होती. पहाटे चार वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचा अभिषेक करण्यात आला. गुरुदेवप्रेमींनी गुरुमाऊलीला आदरांजली वाहताना विविध भजने गायली. शंखनाद आणि…

Read More