Headlines

संतापात भर:खड्डे, उदासीन यंत्रणेने चौथा बळी घेतलाच, अंबड-सातपूर लिंकरोडवर दुसरी घटना, ठेकेदार मात्र मोकाट

शहरातील खड्ड्यांनी आणि उदासीन यंत्रणेने अखेर चाैथ्या निष्पाप नाशिककराचा बळी घेतलाच. अंबड एमआयडीसीतील एक्स्लो पॉईंट भागात चिखल आणि खड्ड्यामुळे नीलेश प्रल्हाद कोतकर (४०) या तरुण व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू झाला. यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यांमुळे झालेला हा चौथा मृत्यू असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात राेष वाढला आहे. एकीकडे रस्त्यांवर मुरुमाऐवजी माती टाकून ठेकेदार महापालिकेच्या डाेळ्यात ‘मातीफेक’ करत आहेत,…

Read More

Senior MP positive about NCP Merger amid talks of Sharad Pawar Sunetra Pawar led parties; चर्चा बंद, संपर्क सुरुच! दोन्ही NCP विलिनीकरणाची दारं किलकिली, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ खासदाराचे सूचक विधान

NCP Merger : शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर पडदा टाकल्याचे म्हटले तरी त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधींचा दबाव वाढल्यास येत्या काळात पुन्हा काहीतरी नवे मार्ग शोधले जाऊ शकतात, असे राष्ट्रवादी पक्षाच्या एका ज्येष्ठ खासदाराने ‘मटा’शी बोलताना सांगितले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार…

Read More

दहा वर्षांनी सुटला प्रश्न ;अखेर शेतरस्ता झाला खुला, टाळकी कोलते येथे महसूल प्रशासनाची कारवाई

Chhatrapati Sambhajinagar News: फुलंब्री तालुक्यातील टाळकी कोलते येथे गेली दहा वर्ष शेतरस्ता खुला करण्यावरून वाद सुरू होता. अखेर दहा वर्षांनी हा शेतरस्ता खुला करण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी , फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथील अनेक वर्षांपासून बंद असलेला शेतरस्ता अखेर मोकळा करण्यात आला आहे. सुमारे दोन किलोमीटर लांबीचा आणि २० फूट रुंदीचा…

Read More

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’साठी प्रवाशांची कसरत, महामंडळाकडून नागरिकांना दिलासा; नोंदणीसाठी एका महिन्याची मुदतवाढ| Maharashtra Times

ST Bus Smart Card: एनसीएमसी कार्ड घेण्यासाठी १ ऑगस्टपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती परंतु अनेक प्रवाशांची नोंदणी अद्याप अपूर्ण होती. त्यामुळे राज्य सरकारने कार्ड घेण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे. म.टा. प्रतिनिधी, मुंबई: एसटी प्रवासात सरकारच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीची मुदत १ ऑगस्टवरून १…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट:शुक्लेश्वर स्मशानभूमी छतास नवे पत्रे, छावणी प्रशासनाकडून तातडीने दखल घेत दुरुस्तीला सुरुवात‎

भिंगार येथील ऐतिहासिक शुक्लेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीच्या दयनीय अवस्थेकडे ‘दिव्य मराठी’ने ‘जनतेचा आवाज’ सदरात लक्ष वेधले होते, त्याचा परिणाम म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर छावणी प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. भिंगारसह पंचक्रोशी आणि नागरदेवळे उपनगरातील हजारो नागरिकांसाठी ही स्मशानभूमी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून…

Read More

Sanjay Ghadi reacts on proposal of Innova Crysta Car to Mumbai Deputy Mayor; आधी मुंबईत सरकारी बंगल्याची मागणी; आता नव्या कोऱ्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाडीच्या प्रस्तावावर उपमहापौर संजय घाडींचं उत्तर

Mumbai News : दहिसरहून मुंबई महापालिका मुख्यालयाला दररोज ये-जा करताना प्रवासात बराच वेळ जातो, त्यामुळे राणीची बाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांचा रिकामा बंगला आपल्याला देण्याचा आग्रह उपमहापौरांनी धरला होता. त्यानंतर ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाडी देण्याचा प्रस्ताव येताच संजय घाडी यांनी काय भूमिका घेतली पाहा (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेतील उपमहापौरांसह सभागृह…

Read More

खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त;जीवनवीहिनी असलेल्या जालना रोडवर वाहने चालविणे धोक्याचे, उपाययोजनांची मागणी

Chhatrapati Sambhajinagar News: मोंढा नाका उड्डाणपुलाच्या जवळ सर्व्हिस रोडच्या मधोमध खोदकाम झाले होते. त्यामुळे उड्डाणपुलाखालील रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे.या खड्ड्यांमुळे येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न येणे , गाड्या खड्ड्यांत आदळणे, आणि दुचाकीस्वार पडत असल्याच्या सतत घडत आहेत. यांमुळे वाहनचालकांसह नागरिक देखील त्रस्त आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर:मोंढा नाका उड्डाणपुलाच्या उत्तरबाजूला सर्व्हिस रोडच्या मधोमध खोदकाम…

Read More

आयआयटी मुंबईत 20 वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन; वसतिगृहात खळबळ, कारण अस्पष्ट

IIT Mumbai Student Ends Life: आयआयटी मुंबईच्या परिसरात यंदाच्या वर्षातील विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची ही दुसरी घटना असल्याचेही विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले. आयआयटी मुंबई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : आयआयटी मुंबईत दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थ्याने मंगळवारी रात्री वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपवलं. या विद्यार्थ्याने मटेरियअल सायन्स इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षी आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला होता….

Read More

Weather Update: महामुंबईत जोरदार पाऊसधारा, पुण्यात ११७ वर्षांचा विक्रम मोडला; राज्यात १४ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावर सकारात्मक परिणाम होतो आहे. जुलैअखेरीस राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ३० जुलै रोजी कोण-कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे? म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे: ओडिशा आणि लगतचा दक्षिण झारखंडचा भाग, तसेच छत्तीसगड येथील तीव्र कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असून या प्रभावाखाली विदर्भ, कोकण,…

Read More

Uddhav Thackeray slams BJP compares Afzal Khan statement with CJI; शिवरायांनाही अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटलेले, युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये काय फरक? ठाकरेंचा घणाघात

Maharashtra Politics : युवकांना ‘झुरळ’ अशी उपमा दिल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटले होते. आज युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये आणि त्यांच्यात काय फरक आहे,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘आज देशात युवा शक्तीपेक्षा बुवाशक्ती माजली आहे. देशाचे भविष्य युवक…

Read More