Headlines

Chembur School Bus Tree fell Accident Vihan Shrivastav Mother Juhi Shrivastav hold Son Bat says He Has To Go Play Crime News; माझा विहान येईल आणि क्रिकेट खेळायला जाईल! स्कूलबस अपघातात लेकाचा मृत्यू, आई हातात बॅट घेऊन शून्यात हरवलेली

Chembur School Bus Accident : विहानची आई जुही लेकाची क्रिकेट बॅट हातात धरुन शून्य नजरेने बसलेली दिसते, तर कोणीतरी तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : स्कूल बसवर झाड पडल्याने मंगळवारी चेंबूरमध्ये ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरणे विहानची आई जुही श्रीवास्तवला कठीण जात आहे. विहानच्या मृत्यूला…

Read More

Sachin Ahir Victory Likely in Maharashtra Vidhan Parishad Deputy Speaker Polls

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज (1 जुलै 2026) दुपारी 1 वाजता प्रत्यक्ष निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे गट) सचिन अहिर, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (ठाकरे गट) ज. मो. अभ्यंकर एकमेकांसमोर उभे आहेत. विधान . शिंदेंचे ‘धक्कातंत्र’ अन् ३ नावांची गुगली एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाची आणि उमेदवारीची बाब…

Read More

Ketan Agarwal Death Case Dance Video from Old Ceremony resurface Siya Goyal Chetan Chaudhary trapped Crime News; आनंदात डान्स करणारा केतन, उत्साहात नाचणारे अग्रवाल; जुना व्हिडिओ पाहून नेटिझन्स हळहळले

Lohagad Murder Case : सात मे रोजी आयोजित एका कौटुंबिक कार्यक्रमात सादरीकरण करणाऱ्या गायिकेने ऑनलाईन शेअर केलेला व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. एका कौटुंबिक सोहळ्यात आनंदाने डान्स करणाऱ्या केतनचा व्हिडिओ पाहून हळहळ व्यक्त केली जात…

Read More

Maharashtra Karnataka Border Dispute | कर्नाटकात काँग्रेसचे राज्य तरी..!, Bhai Jagtap थेटच बोलले

.महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात अत्याचार होतायेत..कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे…तरी मी सातत्याने सीमावर्ती भागात जातोय..सरकार कुणाचही असूदेत..हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे…असं म्हणत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून काँग्रेसचे आमदार भाई जगताप चांगलेच आक्रमक झालेत Source link

Read More

पंढरपूर पायी वारीत ‘मोबाइल पानेरीची’भक्तीमय सेवा, संत नगरी अकोटमध्ये प्रसाद मंडळाचा पाणीदार उपक्रम; विविध संस्था, संघटनांचा पुढाकार‎

पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे केवळ एक प्रवास नव्हे, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पटलावरील एक अनुपम भक्ती चळवळ आहे. संतांनी सुरू ठेवलेला हा पायी वारीचा दैदिप्यमान वारसा आजही वारकरी बांधव तितक्याच श्रद्धा, भक्ती आणि निष्ठेने जपत आहेत. वार . ​या पवित्र वारीमध्ये धर्म, जात, लिंग, उच्च-नीच किंवा श्रीमंत-गरीब अशा सर्वच भेदांच्या भिंती गळून पडतात….

Read More

Sachin Ahir sends Message to Ambadas Danve about leaving Uddhav Thackeray to join Shiv Sena Eknath Shinde; ठाकरेसेनेत राहून ‘ऑपरेशन टायगर’ राबवणारे ‘धुरंधर’, सचिन अहिर यांनी अखेरपर्यंत गाफील ठेवलं, 11.30 वाजता ‘जय महाराष्ट्र’चा मेसेज

Maharashtra Politics : सचिन अहिर यांना गळाला लावून एकनाथ शिंदे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघांतील दौरा आटोपून मुंबईत परतलेल्या उद्धव ठाकरे यांना पुन्हा ऐन विधिमंडळाच्या अधिवेशनात जोरदार झटका दिला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : खासदारफुटीच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवा धक्का…

Read More

शिऊर येथील संत बहिणाबाईंच्या वंशजांचा पुणे शहरामध्ये सन्मान:तीन वर्षांपासून राज्यातील महत्त्वाचे फडकरी व संतांच्या वंशजांचा होतो सत्कार‎

वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र शिऊर येथील संत बहिणाबाई महाराजांचे वंशज पवन गुरुजी पाठक यांचा पुण्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. . गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील महत्त्वाचे फडकरी आणि संतांचे वंशज यांचे पूजन आषाढी एकादशीपूर्वी करण्यात येत असून, यंदाचे हे चौथे वर्षे आहे. पंढरपूरच्या वाटेवर निघालेल्या या माऊलींचा प्रवास सुसह्य व्हावा…

Read More

रेल्वे प्रवाशांसाठी नवे नियम लागू, फुकट्यांना भरावा लागणार दुप्पट दंड; इतर गुन्ह्यांसाठी किती रुपये मोजावे लागतील?| Maharashtra

Indian Railways: भारतीय रेल्वेने नवे नियम लागू केले आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आता २५० ऐवजी ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. न भरल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: भारतीय रेल्वेने प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वे परिसरातील शिस्त आणि नियमांचे प्रभावी पालन सुनिश्चित करण्यासाठी ‘जन विश्वास अधिनियमां’तर्गत विविध गुन्ह्यांसाठी आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या…

Read More

कोरड्या जूननंतर जुलैमध्येही दिलासा नाही? सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता; संपूर्ण महिन्यासाठी IMDचा अंदाज जाहीर| Maharashtra Times

म.टा प्रतिनिधी मुंबई/वृत्तसंस्था, नवी दिल्ली: देशात जुलै महिन्यात मासिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने मंगळवारी आपल्या मासिक अंदाजात वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या जुलै महिन्यात दीर्घकालीन सरासरीच्या ९४ टक्के इतकाच पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. देशात जुलै महिन्यासाठीचा दीर्घकालीन सरासरी पाऊस हा सुमारे २८०.४ मिलीमीटर इतका गृहित धरला जातो….

Read More

बिश्नोई टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार:अनमोल बिश्नोई-प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती

देशभर आणि विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये पाय पसरू पाहणाऱ्या बिश्नोई टोळीविरुद्ध मुंबई पोलिसांनी मोठी आणि प्रभावी कारवाई केली आहे. या टोळीचा म्होरक्या अनमोल बिश्नोई आणि प्रवीण लोणकर या दोन प्रमुख आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परदेशातून फोन करून भारतीय व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या या टोळीचे संपूर्ण नेटवर्क समूळ नष्ट करण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे, अशी…

Read More