Headlines

Maharashtra Karnataka Border Dispute | कर्नाटकात काँग्रेसचे राज्य तरी..!, Bhai Jagtap थेटच बोलले




.महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात अत्याचार होतायेत..कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे…तरी मी सातत्याने सीमावर्ती भागात जातोय..सरकार कुणाचही असूदेत..हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे…असं म्हणत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून काँग्रेसचे आमदार भाई जगताप चांगलेच आक्रमक झालेत



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत