'राजकारणाचा स्तर खूप घसरला':पक्षांतरबंदी कायदा कमकुवत झाल्यानेच फोडाफोडीचं राजकारण, सतेज पाटलांची टीका
राज्यात सुरू असलेल्या पक्षांतर आणि फोडाफोडीच्या राजकारणावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. “राजकारणाचा स्तर खूप घसरला असून यामागचं मूळ कारण म्हणजे पक्षांतरबंदी कायदा कमकुवत ठरला आहे,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरही त्यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘राजकारणाचा स्तर घसरला’ मनसे अध्यक्ष राज ठाकरे…
