रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी 15 ऑगस्टनंतर मराठी भाषेची 100 टक्के सक्ती करणार, प्रताप सरनाईक यांची भूमिका
रिक्षा-टॅक्सी चालकांना महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर त्यांना मराठी भाषेत बोलता येणं अनिवार्य असणार आहे. ज्या चालकांना मराठी भाषा बोलता येणार नाही त्यांच्यावर 15 ऑगस्टनंतर शंभर टक्के कारवाई होईल, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : “आम्ही रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 105 दिवसांची मुदत…
