Concerns rise over mumbais water reserves only 150 days supply in dams; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये दीडशे दिवसांचाच पाणीसाठा; शहरवासीयांची चिंता वाढली
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईसह धरण क्षेत्रात पावसाने काही दिवसांपासून विश्रांती घेतल्याने शहराच्या पाणीसाठ्याबाबत चिंता वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये रविवारीपर्यंत एकूण ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, हा साठा सुमारे १५० दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास पाणीसाठ्यावर ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा,…
