Headlines

Nauheed Cyrusi : दोन गर्भपात अन् अभिनेत्रीनं घेतला आई न होण्याचा निर्णय; म्हणाली, ‘फक्त मुलांना जन्म देणं हा आयुष्याचा उद्देश नाही’

Nauheed Cyrusi : लोकप्रिय अभिनेत्री नौहीद सिरूसीनं तिच्या आयुष्यातली कठीण काळाबद्दल भाष्य केलं असून आई न होण्याच्या निर्णयाबद्दलही सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – अभिनेत्री नौहीद सिरुसीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील एका कठीण काळाबद्दल मनमोकळेपणानं सांगितलं आहे. अभिनेत्रीचा दोनदा गर्भपात झाला होता. त्यानंतर तिनं आई न होण्याचा निर्णय घेतला. नौहीद सिरुसीची पोस्ट नौहीदनं…

Read More

Sooraj Pancholi : ‘मी २० वर्षांचा होतो, या खटल्याच्या ओझ्याखाली जगलो’ जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोलीची १४ वर्षांनी सुटका, अभिनेता भावूक

Sooraj Pancholi Post : जिया खान मृत्यू प्रकरणातून सूरज पांचोलीची १४ वर्षांनी सुटका झाली. त्याबद्दल अभिनेत्यानं पोस्ट शेअर केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – जिया खान प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यानं या खटल्यासाठी १४ वर्षे संघर्ष केला. विशेष सीबीआय न्यायालयात हा खटला १४ वर्षे चालला आणि त्याची निर्दोष मुक्तता झाली. निर्दोष…

Read More

'चिकन खाल्ले नाही तर हे वाढतील, माणसांना खातील':पवन सिंह म्हणाले-देसी कोंबडा पकडून आणा, टोमॅटोशिवाय बनणार

नवीन रिॲलिटी शो ‘भोजपुरी बवाल’ 2 ऑगस्ट म्हणजे आजपासून टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होत आहे, यात भोजपुरी सिनेमातील मोठे तारे जसे की पवन सिंह, निरहुआ, आम्रपाली दुबे, काजल राघवानी आणि तेज प्रताप यादव यांचा समावेश आहे. शोशी संबंधित प्रोमो खूप चर्चेत आहे. पवन सिंहचा एक नवीन प्रोमो आला आहे. ज्यात पवन सिंहने चिकन खाण्याची…

Read More

Aditi Sharma : लोकप्रिय अभिनेत्रीची पोलीस ठाण्यात धाव, पतीवर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप; सासू विरोधातही दाखल केली तक्रार

Aditi Sharma : लोकप्रिय अभिनेत्री अदिती शर्मानं पतीवर आणि सासूवर घरगुती हिंचाराचा आरोप केला असून तक्रार दाखल केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – टीव्ही अभिनेत्री अदिती शर्मानं तिचा पती अभनीत कौशिक आणि त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीनं त्यांच्यावर मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. ही…

Read More

Mandar Cholkar : ‘चार महिने झाले निर्मात्याने पैसे बुडवलेत’, चेतना भटच्या नवऱ्याची फसवणूक, सांगितला प्रसंग

Chetana Bhat Husband : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटच्या नवऱ्याची फसवणूक झाली असून त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत त्यानं सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मालिका किंवा सिनेमांमध्ये काम करूनही मानधन न मिळाल्याचा अनुभव काही कलाकारांना आला आहे. याबद्दल काही कलाकारांनी उघडपणे भाष्य केलं आहे. अशातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटचा नवरा आणि…

Read More

'भाबीजी घर पर हैं' अभिनेत्रीचा पाठलाग करत होता एक व्यक्ती:शुभांगी अत्रे म्हणाली- स्टॉकर बाईकने पाठलाग करत होता; भिंतींवर-रस्त्यांवर नाव लिहिले होते

‘भाबीजी घर पर हैं’ टीव्ही शोमध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रेने तिच्या आयुष्यातील भयानक घटनांचा खुलासा केला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत शुभांगीने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत ‘कस्तुरी’ टीव्ही शोच्या सेटवर तिची रॅगिंग झाली होती आणि प्रॉडक्शन टीममधील लोक तिच्याशी गैरवर्तन करत होते. याव्यतिरिक्त, इंदूरमध्ये शाळेत शिकत असताना एक स्टॉकर तिचा…

Read More

Milind Pathak : ‘रील स्टार्सना सिनेमाच्या प्रमोशनसाठी बोलावतात, ज्यांनी सिनेमा बनवला त्यांच्या कष्टाला किंमत नाही’, मराठी अभिनेत्याचं बेधडक वक्तव्य

Milind Pathak On Social Media Influencers : मराठी अभिनेते मिलिंद पाठक यांनी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरबद्दल भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – आजकाल कलाकारांना सोशल मीडियावरील फॉलोअर्स मधून सिनेमात किंवा मालिकांमध्ये कास्ट केलं जातं. अनेक कलाकारांना अत्यंत वाईट अनुभवसुद्धा आले आहेत. प्राजक्ता देशमुख, सचिन देशपांडे, गार्गी फुले यांसारख्या कलाकारांनी यावर संताप व्यक्त केलाय. अशातच…

Read More

Divya Bharti : ‘मला वाचवा…’ दिव्या भारतीचा शेवटचा सीन अन् दुसऱ्या दिवशी तिच्या निधनाची बातमी; दिग्दर्शकानं सांगितला प्रसंग

Anees Bazmee : सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी दिव्या भारतीची आठवण सांगितली आहे. ‘लाडला’ या सिनेमासाठी दिव्याची निवड करण्यात आलेली. सिनेमाचे काही सीन्स शूट होण्यापूर्वीच अभिनेत्रीचं निधन झालं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारतीनं ९०च्या दशकात अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. तिनं दाक्षिणात्य सिनेमातून पदार्पण करत बॉलिवूडमध्येही स्वतःचं नाव कमावलं. मात्र, दिव्याच्या…

Read More

Akshay Kumar & Ahmed Khan To Reunite For New Big Budget Project

मुंबई51 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉक्स ऑफिसवर ‘वेलकम टू द जंगल’च्या यशानंतर अक्षय कुमार आणि दिग्दर्शक अहमद खान यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परत येऊ शकते. चित्रपट उद्योगाशी संबंधित सूत्रांनुसार, ‘दोघेही नवीन चित्रपटाबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा करत आहेत. अद्याप कोणत्याही एका कथेवर किंवा जॉनरवर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही, परंतु अनेक वेगवेगळ्या विषयांवर विचारमंथन सुरू आहे….

Read More

Ajinkya Deo : ‘रामायण’मध्ये अरुण गोविल नाही तर ‘हा’ मराठी अभिनेता साकारणार होता राजा दशरथाची भूमिका, स्वतःच केला खुलासा

Ramayana Movie : ‘रामायण’ सिनेमात अरुण गोविल यांनी राजा दशरथाची भूमिका साकारली आहे. पण, यापूर्वी मराठी अभिनेत्यानं या भूमिकेसाठी ऑडिशन दिलेली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – नितेश तिवारी यांच्या ‘ रामायण ‘ चित्रपटाची चर्चा असून हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. ३० जुलै रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद मिळाला. रामाच्या भूमिकेसाठी ओळखले…

Read More