Headlines

ऑस्कर 2027 साठी चित्रपट पाठवण्याची प्रक्रिया सुरू:भारताच्या अधिकृत एंट्रीची घोषणा सप्टेंबरमध्ये होईल: गेल्या वर्षी होमबाउंड गेला होता

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) ९९ व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर २०२७) भारताची अधिकृत एन्ट्री निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निर्माते ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपली एन्ट्री सादर करू शकतात. ऑस्करची ९९ वी आवृत्ती १४ मार्च २०२७ रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील हॉलिवूड परिसरातील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. FFI एक निवड समिती (ज्युरी) स्थापन करेल,…

Read More

‘त्याची बुद्धी भ्रष्ट झालीय’:गोविंदा अभिनेत्री कोमलसोबत दिसल्याने पत्नी सुनीता भडकली, म्हटले- किती नीच दर्जा आहे

गोविंदा अभिनेत्री कोमल राणीसोबत दिसल्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना पत्नी सुनीता आहुजा म्हणाल्या की, गोविंदाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. खरं तर, सोमवारी एका पापाराझीने सुनीता आहुजांना विचारले की, गोविंदा सर कोमल मॅमसोबत दिसले, चित्रपटाचे प्रमोशन सुरू झाले का? यावर सुनीता म्हणाल्या की, एक म्हण ऐकली आहे- ‘विनाशकाले विपरीत बुद्धी.’ आणि त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे…

Read More

25 years of Dil Chahta hai: खाली पडलेले फोटो ते झोया अख्तरने पाहिले, ‘दिल चाहता है’मध्ये अशी झालेली सोनाली कुलकर्णीची निवड, भन्नाट आणि फिल्मी आहे किस्सा

25 years of Dil Chahta hai:२५ वर्षांपूर्वी पडद्यावर आलेल्या ‘दिल चाहता है’नं हिंदी सिनेमात मैत्री, नातेसंबंध आणि तरुणाईकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. या चित्रपटातील पूजा ही भूमिका सहज, निरागस आणि मनमोकळ्या अभिनयातून जिवंत करत सोनाली कुलकर्णी हिनं प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप उमटवली. हिंदी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर मिळालेला हा सिनेमा तिच्यासाठी आयुष्यातलं सुंदर पर्व ठरलं. (फोटो–…

Read More

दबाव आणून मला त्रास देण्यात येत आहे,मराठी माणसाच्या कष्टाचं परप्रांतियांना दिलं जातंय; धनकवडी जमीन प्रकरणात अभिनेत्री उषा चव्हाण यांचे प्रशासनावर गंभीर आरोप

मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या नृत्यानं तसंच अभिनयानं अनेक दशके अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण सध्या पुण्यातील त्यांच्या कौटुंबिक जमिनीच्या वादामुळं आणि टीडीआर हस्तांतरण प्रकरणावरून चर्चेत आल्या आहेत. या प्रकरणात आपल्यालावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी व्हिडिओ शेअर करत केलाय. तसंच त्यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत प्रशासनावर आरोप केले आहेत….

Read More

सोनू निगमने प्रथमच गायले हरियाणवी गाणे:‘52 गज का दामन’ फेम रेणुका पंवारसोबत डुएट रिलीज; म्हणाला-तुमच्या अंगणात यावे लागले

कधीकाळी स्थानिक बोली आणि अस्सल शैलीसाठी ओळखली जाणारी हरियाणवी गाणी आता देशातील मोठ्या म्युझिक प्लॅटफॉर्म्स आणि बॉलिवूडमध्ये आपले मजबूत स्थान निर्माण करत आहेत. याच दरम्यान, बॉलिवूडचे दिग्गज गायक सोनू निगम यांनी पहिल्यांदाच हरियाणवी गाण्याला आपला आवाज दिला आहे. या गाण्यात त्यांच्यासोबत हरियाणवी गायिका रेणुका पंवार यांचा आवाज ऐकू येत आहे. दोघांच्या आवाजात तयार झालेले ‘चुन्नी’…

Read More

Tharala Tar Mag Serial 11 August 2026 Episode ; Tharala Tar Mag : तुरुंगातल्या प्रियाच्या हालचालींवर सायलीला संशय, खबरी श्वेतामुळे अर्जुनच्या कामात महिपतकडून अडचणी

Tharala Tar Mag 11 August 2026 Episode : गौरी तापाने फणफणल्यामुळे अर्जुन तिची आणि सायलीची भेट घडवून आणतो, तर श्वेता सुभेदारांच्या घरावर लक्ष ठेवून असते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठरलं तर मग या मालिकेच्या 11 August 2026 च्या एपिसोडमध्ये अर्जुन आणि चैतन्य सायलीला भेटायला आलेले असतात तेव्हा बोलताना त्यांच्या एक पॉईंट लक्षात येतो ते म्हणजे सोनलचं…

Read More

सुनील शेट्टी@65; धमकी देणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉनला शिवीगाळ:सह-अभिनेत्रीच्या भेटीसाठी ज्युनियर आर्टिस्टला बनवले CM; अजय देवगणला म्हणतो 'दूधवाला'

90 चे दशक. मुंबईत अंडरवर्ल्डची इतकी दहशत होती की, मोठमोठे व्यावसायिक आणि चित्रपट तारेही धमकीच्या फोनमुळे घाबरून जात असत. याच काळात एका बॉलिवूड अभिनेत्यालाही सतत धमकीचे फोन येत होते. सुमारे दीड वर्ष धमक्यांचा हा सिलसिला सुरू राहिला, पण एके दिवशी प्रकरण हाताबाहेर गेले. फोन करणाऱ्या गुंडाने धमकी दिली की तो अभिनेत्याच्या वडिलांना गोळी मारेल. मुलाने…

Read More

KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच अभिनेत्री करणार सूत्रसंचालन, ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या सीझनमध्ये सूत्रसंचालक पदी माधुरी दीक्षितची वर्णी| Maharashtra Times

मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर आधारित लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. पण या वेळी या शोमध्ये मोठे बदल होणार असल्याचे समोर आले आहे. इतकी वर्ष या शोच्या सीझनचे सूत्रसंचानल अभिनेते सचिन खेडेकर करत होते. पण यावेळी मात्र पहिल्यांदाच एक…

Read More

Manoj Muntashir : ‘समाजात फूट पाडणारा सिनेमा’, ‘छावा’ सिनेमाला प्रोपगंडा म्हणालेले एआर रहमान; सुप्रसिद्ध लेखकाचं गायकाला सडेतोड उत्तर, काय म्हणाले?

Manoj Muntashir On AR Rahman : सुप्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये एआर रहमान यांच्या ‘छावा’ सिनेमाबद्दलच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – गायक आणि लेखक मनोज मुंतशीर यांनी अलीकडेच एआर रहमान यांच्या ‘छावा’ सिनेमाबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे, मनोज यांनी सांगितलं की, एआर रहमान यांना बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद…

Read More

Pankaj Vishnu : ‘खूप मेहनती, काहीतरी नवीन करण्याची धडपड, आउटसाईडर असून यश मिळवलं’, सुशांत सिंह राजपूतबद्दल भरभरून बोलला मराठी अभिनेता

Pankaj Vishnu On Sushant Singh Rajput : मराठी अभिनेते पंकज विष्णू यांनी सुशांत सिंह राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केलेलं.आता नुकत्याच एका मुलाखतीत पंकज यांनी सुशांतच्या आठवणी सांगितल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – सहा वर्षांपूर्वी १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. अभिनेत्याच्या मृत्यूनं संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसलेला. अभिनेता मुंबईतील त्याच्या…

Read More