महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, तीन दिवस कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील पाऊस विक्रम मोडणार| Maharashtra Times
Weather Update: राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हिंगोली, धाराशिव,नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये २९ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात संततधार सुरूच असली तरी पावसाची तूट कायम असताना पुण्यातील पाऊस जुलैमधील विक्रम मोडेल असा अंदाज आहे. म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई/नागपूर/पुणे : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत आजपासून ३१…
