Raigad bridge collapse; अवजड वाहतुकीमुळे पूल कोसळला; पावसाळ्याच्या तोंडावर आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटला, शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं काय?
रायगडच्या सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा महत्त्वाचा प्रवासी पूल अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा महत्त्वाचा प्रवासी पूल अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची मालवाहतूक करणाऱ्या…
