Headlines

बँकॉकमध्ये 28 तासांपासून अडकले भारताचे 200 लोक:मध्य प्रदेशचेही अनेक प्रवासी; एअर इंडियाच्या विमानाने परत यायचे होते; तांत्रिक बिघाड झाला

थायलंडची राजधानी बँकॉक येथे भारताचे 200 लोक गुरुवार संध्याकाळपासून अडकले आहेत. ते एअर इंडियाच्या विमानाने भारतात परत येत होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवरून परत आले. प्रवाशांमध्ये अनेकजण मध्य प्रदेशचेही आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, एअर इंडियाने ना विमान रद्द केले ना परतावा दिला. कधी 2 तर कधी 4 तास विमान उशिरा असल्याचे सांगितले जात…

Read More

शेतामध्ये पाणी साचणार इतका पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार,पुढच्या तीन ते चार दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरुपाची पावसाची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्रात सध्या पावसाने उसंत घेतली आहे. फार क्वचित ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. हवामानाची ही…

Read More

अमित शहा नालायक गृहमंत्री:सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता का? पृथ्वीराज चव्हाण संतापले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, मोदी सरकारला 2029 च्या निवडणुकीची खात्री नाही, मला खात्री आहे. 2029 मध्ये सत्ता बदल होणार हे नक्की. मात्र, यासाठी विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे असून केंद्र सरकारची घटका भरली आहे. अमित शहा हे आपल्या कार्यालयात येऊन…

Read More

राष्ट्रपती म्हणाल्या- सिंधू जल करार निलंबित करणे योग्य पाऊल:याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होईल; स्वातंत्र्यदिनापूर्वी राष्ट्राला संदेश दिला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. त्या म्हणाल्या- दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशासोबत सिंधू जल करार निलंबित करणे शेतकऱ्यांसाठी एक निर्णायक पाऊल आहे. आपण २०२७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य घेऊन पुढे जात आहोत. नागरिकांनी राष्ट्रासाठी नेहमी जागरूक राहावे. त्या पुढे म्हणाल्या की, आजचा दिवस आपण फाळणी विभीषिका दिवस म्हणून साजरा करतो….

Read More

Kailas Patil On Devendra Fadnavis | ‘हिंदुत्ववादी सरकारचा दुटप्पीपणा’,कैलास पाटलांचे आरोप – kailas patil on devendra fadnavis dharashiv news

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 7:21 pm Follow तुळजापुरात ‘हिंदुत्ववादी’ सरकारचा दुटप्पीपणा? चिनी कंपनीच्या CCTV वरून कैलास पाटलांचा सवाल.तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेसाठी बसवलेल्या CCTV प्रकल्पाच्या उद्घाटनापूर्वीच वादHypocrisy of the ‘Hindutva’ government in Tuljapur? Kailas Patil raises questions regarding a Chinese company’s CCTV system. Controversy erupts even before the inauguration of the CCTV project installed for…

Read More

ऑस्ट्रेलियात सन्मान, राणी मुखर्जी भावुक:प्रतिष्ठित लॉ विद्यापीठाकडून सर्वोच्च सन्मान मिळाला; शाहरुख खाननंतर सन्मान मिळवणारी दुसरी भारतीय कलाकार

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांना ऑस्ट्रेलियाच्या ला ट्रोब युनिव्हर्सिटीने ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (D.Litt.) या मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे. मंचावर हा सन्मान स्वीकारताना राणी मुखर्जी भावुक दिसल्या. मेलबर्नमधील फेडरेशन स्क्वेअर येथे इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) 2026 दरम्यान 14 ऑगस्ट रोजी आयोजित समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांना तीन दशकांच्या कारकिर्दीतील…

Read More

Nagpur BJP State President Ravindra Chavan Told to Activists and Leaders Importance of Social Media; ‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप नेते अन् कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाणांकडून थेट कानपिचक्या, नेमकं काय म्हणाले?

Nagpur Ravindra Chavhan on Social Media : ‘नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजयासाठी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील एकूण अंदाजे 12 लक्ष सुशिक्षित पदवीधर मतदारांपैकी किमान 50 हजार नवे मतदार नोंदणी करून घ्यावे आणि सोशल मीडियावर तसेच नागरिकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीत सक्रिय होत केंद्र तसेच राज्य सरकारने केलेल्या कामांचं प्रमोशन करावं’, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्ते,…

Read More

15 ऑगस्टसाठी बनवा स्वातंत्र्यदिनाचे खास 3D फोटोज; कॉपी करा 10 भन्नाट AI प्रॉम्प्ट्स । Maharashtra Times

15 ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो, याच दिवशी सोशल मीडियावर तिरंग्याचे फोटो शेअर करण्याचा ट्रेंड आहे. जर तुम्हालाही तुमचे नाव आणि आकर्षक 3D लूकसह खास स्वातंत्र्यदिनाचे फोटो बनवायचे असतील, तर तुम्ही Bing Image Creator किंवा इतर एआय साधनांचा वापर करू शकता. चला तर मग असे 10 प्रॉम्प्ट जाणून घेऊया की जे तुम्ही थेट कॉपी…

Read More

मुंबईत ऑटोरिक्षाचे भाडे वाढणार ;टॅक्सी भाडे ३१ वरून ३३ रुपयांवर जाणार

Mumbai auto Taxi:मुंबई ही स्वप्नांची दुनिया मानली जाते. या मायानगरीत लाखोंच्या संख्येत लोक प्रवास करतात. या मुंबईच प्रमुख आकर्षण मानलं जात ती म्हणजे ऑटोरिक्षा. सध्यातरी २६ रुपये भाडं असणाऱ्या ऑटोरिक्षा आता भाड्यामध्ये वाढ करणार आहेत असा प्रस्ताव ऑटो , टॅक्सी संघटनांनी परिवहन विभागाकडे मांडला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई: मुंबईत हजारोंच्या आकड्यात प्रवासी रोज प्रवास करत…

Read More

VIDEO | विरोधकांच्या टीकेनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया – industries minister uday samant’s reaction following sharad pawar’s criticismp

VIDEO | विरोधकांच्या टीकेनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रियाVIDEO | विरोधकांच्या टीकेनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया Source link

Read More