VIDEO | मंत्री गिरीश महाजन तिरंगा रॅलीत थिरकले!!
VIDEO | मंत्री गिरीश महाजन तिरंगा रॅलीत थिरकले!! Source link
VIDEO | मंत्री गिरीश महाजन तिरंगा रॅलीत थिरकले!! Source link
Awarapan 2 And Batwara 1947 Box Office Collection : इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन २’ आणि सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ सिनेमाची कमाई जाणून घेऊया. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – इम्रान हाश्मीचा ‘अवारापन २’ आणि सनी देओलचा ‘पार्टिशन १९४७’ शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे थक्क करणारे आहेत, कारण इम्रान हाश्मीच्या सिनेमानं केवळ प्री-सेल्समध्येच…
जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्याचा घाऊक बाजारातील महागाईचा आकडा पाहिला तर काही प्रमाणात बदल झालेला दिसून येत आहे. घाऊक बाजारातील महागाईचा आकडा घसरला आहे. जरी महागाईचा दर घसरला असला तरी अजून खुश होण्यासारखं काहीच घडलं नाहीये. फक्त एकाच क्षेत्रातील घाऊक बाजारपेठेत महागाईचा दर घसरला आहे. देशातील इतर क्षेत्रांतील घाऊक बाजारपेठेत हा दर वाढलेला आहे. जुलै…
थायलंडची राजधानी बँकॉक येथे भारताचे 200 लोक गुरुवार संध्याकाळपासून अडकले आहेत. ते एअर इंडियाच्या विमानाने भारतात परत येत होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवरून परत आले. प्रवाशांमध्ये अनेकजण मध्य प्रदेशचेही आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, एअर इंडियाने ना विमान रद्द केले ना परतावा दिला. कधी 2 तर कधी 4 तास विमान उशिरा असल्याचे सांगितले जात…
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार,पुढच्या तीन ते चार दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरुपाची पावसाची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्रात सध्या पावसाने उसंत घेतली आहे. फार क्वचित ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. हवामानाची ही…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, मोदी सरकारला 2029 च्या निवडणुकीची खात्री नाही, मला खात्री आहे. 2029 मध्ये सत्ता बदल होणार हे नक्की. मात्र, यासाठी विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे असून केंद्र सरकारची घटका भरली आहे. अमित शहा हे आपल्या कार्यालयात येऊन…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. त्या म्हणाल्या- दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशासोबत सिंधू जल करार निलंबित करणे शेतकऱ्यांसाठी एक निर्णायक पाऊल आहे. आपण २०२७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य घेऊन पुढे जात आहोत. नागरिकांनी राष्ट्रासाठी नेहमी जागरूक राहावे. त्या पुढे म्हणाल्या की, आजचा दिवस आपण फाळणी विभीषिका दिवस म्हणून साजरा करतो….
Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 7:21 pm Follow तुळजापुरात ‘हिंदुत्ववादी’ सरकारचा दुटप्पीपणा? चिनी कंपनीच्या CCTV वरून कैलास पाटलांचा सवाल.तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेसाठी बसवलेल्या CCTV प्रकल्पाच्या उद्घाटनापूर्वीच वादHypocrisy of the ‘Hindutva’ government in Tuljapur? Kailas Patil raises questions regarding a Chinese company’s CCTV system. Controversy erupts even before the inauguration of the CCTV project installed for…
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांना ऑस्ट्रेलियाच्या ला ट्रोब युनिव्हर्सिटीने ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (D.Litt.) या मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे. मंचावर हा सन्मान स्वीकारताना राणी मुखर्जी भावुक दिसल्या. मेलबर्नमधील फेडरेशन स्क्वेअर येथे इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) 2026 दरम्यान 14 ऑगस्ट रोजी आयोजित समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांना तीन दशकांच्या कारकिर्दीतील…
Nagpur Ravindra Chavhan on Social Media : ‘नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजयासाठी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील एकूण अंदाजे 12 लक्ष सुशिक्षित पदवीधर मतदारांपैकी किमान 50 हजार नवे मतदार नोंदणी करून घ्यावे आणि सोशल मीडियावर तसेच नागरिकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीत सक्रिय होत केंद्र तसेच राज्य सरकारने केलेल्या कामांचं प्रमोशन करावं’, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्ते,…