Raigad Administration Provide Water Supply Through Tanker to 73 Villages
रायगडची तहान भागवण्यासाठी 70 टँकर रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या नियोजनाने 1.31 लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या माध्यमातून 73 गावे, 258 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. पेण आणि महाड सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे असल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या झळा आणि तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर…
