ठाणेकरांवरील जलसंकट संपेनाच! 48 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार; कोणत्या भागांवर परिणाम होणार?| Maharashtra Times
TMC Water Cut: ठाणे जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पाणीकपात सुरू केला आहे. या आठवड्यात दिवा, मुंब्रा, कळव्यासह अनेक भागांमध्ये 48 तासांसाठी पाणी पुरवठा होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे: शहरात सध्या पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीकपात करण्यात येत आहे. पुण्यामध्ये तर 15 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात…
