नदीच्या मधोमध पूल उभारणार, विरार-डहाणू चौपदरीकरण सुरू; नव्या मार्गिका, स्थानके… कसं-काय बदलणार?| Maharashtra Times
Virar-Dahanu Quadrupling: विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. वैतरणा नदीवर पूल बांधताना पर्यावरणाची काळजी घेण्यात आली आहे. लवकरच नव्या रेल्वे मार्गिका उभारून स्थानकांचाही पुनर्विकास केला जाणार आहे. म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: नदीच्या मधोमध पूल बांधताना साहित्याची ने-आण करण्यासाठी नदीकिनाऱ्यावरून पात्राच्या मध्यपर्यंत तात्पुरते मार्ग बनवावे लागतात. यामुळे नदीच्या पर्यावरणावर मोठा दुष्परिणाम होतो. मात्र विरार-डहाणू चौपदरीकरणाच्या कामात,…
