Headlines

Nanded Asha Residency Kadam Family Girl Scores 100 Percent Marks in Chemistry Private Coaching Class Banner; NEET पेपरफुटी प्रकरण; निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थिनीला केमिस्ट्रीत पैकीच्या पैकी गुण, बॅनर छापण्याची तयारी, खासगी कोचिंग क्लासेस CBIच्या रडारवर

Nanded Kadam Family CBI Investigation : नीट पेपरफुटीचं प्रकरण आता नांदेडमध्ये येऊन ठेपलं आहे. निकाल लागण्यापूर्वीच एका कुटुंबातील विद्यार्थिनीला 180 पैकी 180 गुण मिळाल्याचं एका खासगी क्लासचालकानं आपल्या बॅनरमध्ये छापलं असल्याचं समोर आलं आहे. नांदेड नीट पेपरफुटी प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड शहरात खासगी कोचिंग क्लासेसमध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या यशाची टक्केवारी दाखवण्यासाठी मोठी…

Read More

Parbhani : जातीचं राजकारण नाही काम करायचंय; ठाकरेंचे महापौर इक्बाल सय्यद यांचा परभणीकरांना शब्द – parbhani shiv sena ubt mayor iqbal sayyad interview

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Feb 2026, 3:35 pm Follow शिवसेना ठाकरे पक्षाचे इक्बाल सय्यद हे परभणी महानगरपालिकेचे महापौर म्हणून नियुक्त झाले.आम्हाला भाजपच्या हिंदू मुस्लिम राजकारणात अडकायचे नाही असं इक्बाल सय्यद यांनी स्पष्ट केलं.परभणी शहरामध्ये प्रचंड समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्राधान्य असेल असं सय्यद यांनी सांगितलं.परभणी शहरांमध्ये प्रचंड धूळ आहे आणि हे धुळीचे शहर असल्याची टीका…

Read More

महायुतीत सारं काही आलबेल नाही, हिंगोलीत मोठी धुसफूस, शिवसेना आमदाराचा भाजप जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप

Hingoli Politics : हिंगोलीत महायुतीमधील मोठी धुसफूस समोर आली आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. बांगर यांच्या आरोपांना भाजपच्या जिल्हाध्यक्षांनीदेखील प्रत्युत्तर दिलं आहे. Source link

Read More

Manoj Jarange Warning of Hunger Strike Radhakrishna Vikhe Patil Said 58 Lakh Kunbi Records Found in Maharashtra

जालना : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्यापासून पुन्हा उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून म्हणजेच उद्यापासून भर उन्हात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. तसेच उपोषण सुरु केल्यापासून पाण्याचा एक थेंबही घेणार नाही, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्या या…

Read More

Sanjay Patil | ‘मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा…’, माजी खासदाराचा थेट जयंत पाटलांना आव्हान – pkg _sanjay patil

#sanjaypatil #jayantpatil #ncp #bjp #sanglipolitics #sanglinews संजयकाका पाटील आहे,अशा शब्दात जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्राही होते,असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केलाय,जयंत पाटील यांचे राजकारण अडचणीत आणणारा असून जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये, तसेच तुमचा काळा इतिहासा काढायला भाग पडू नये,असा इशारा देत,आपल्याला त्यांनी भाजपासोबत पाठवलं हे,जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या…

Read More

Satara Karad Sahyadri Express Robbers Stopped and Looted the Passengers; वरच्या सिग्नलची वायर कट, खालच्या सिग्नलवर जाड कापड बांधून Sahyadri Expressला थांबवलं; साताऱ्यात रेल्वे प्रवाशांना लूटलं

Satara Sahyadri Express News : सातारा जिल्ह्यात मोठी घटना घडली आहे. सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडला आहे. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटले आहे सह्याद्री एक्स्प्रेस प्रवाशांना लूटलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा टाकून प्रवाशांच्या दागिन्यांची लूट करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील शेणोली स्टेशन (ता….

Read More

वसई-विरारमधून जाणार बुलेट ट्रेन, विरार स्थानकाचा कायापालट; कसा होणार विकास?| Maharashtra Times

Mumbai-Ahmedabad High Speed Railway: मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे म्हणजेच बुलेट ट्रेन ही महाराष्ट्रातील वसई-विरार शहरातून जाणार आहे. यावेळी दोन्ही स्थानकांचा विकास होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वैष्णवी राऊत, वसई: मुंबई-अहमदाबाददरम्यान चालवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये विरार येथे एक स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकाचा आणि परिसराचा विकास विविध टप्प्यांत करण्यात येणार असून, तो शाश्वत पद्धतीने…

Read More

रत्नागिरीत कमळ फुलणारच! प्रमोद जठारांचं मोठं वक्तव्य; उदय सामंत यांना चिमटा – pramod jathar says bjp will expand its strength in ratnagiri takes dig at uday samant

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 May 2026, 11:29 am कुंपणावर असलेले लवकरच भाजपमध्ये येतील असं वक्तव्य विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी केलंय. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या प्रमोद जंठार यांनी रत्नागिरीत कमळ फुलणारच असं म्हणत शिवसेना नेते आणि आणि पालकमंत्री उदय सामंत यांना चिमटा काढला. तर २०२९ पर्यंत भाजपचे लोकप्रतिनिधी वाढवणार असल्याचंही जठार यांनी म्हटलंय. Source link

Read More

सावकाश, इथे धोका आहे! Mumbai-Goa राष्ट्रीय महामार्गावर तीन ठिकाणी दरड कोसळण्याची टांगती तलवार

रायगडमध्ये आंबेनळी घाटात भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. असं असताना आगामी काळात पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघाताच्या घटना घडतात. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तीन ठिकाणी अशी परिस्थिती आहे जिथे दरड कोसळण्याची टांगती तलवार आहे. Source link

Read More

Nitesh Rane | आमच्यामध्ये काड्या लावण्याचे उद्योग काही लोक करतात, नितेश राणेंनी सुनावलं – minister nitesh rane on nilesh rane birthday celebration

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Mar 2026, 11:16 am Follow १७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे आयोजित आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस जाहीर सभेत साजरा करण्यात आला. दिव्यांची ओवाळणी करून केक कापून हा वाढदिवस साजरा झाला. खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे व मातोश्री नीलम राणे यांनी निलेश राणे उपस्थितीत वाढदिवस साजरा केला. यावेळी असंख्य…

Read More