६० वर्षांपासून तलाव प्रस्तावातच; वर्धा जिल्ह्यातील चामलात भीषण पाणीटंचाई, एका ड्रमसाठी तीनशेचा खर्च – wardha district chamla village facing water shortage due to non-implementation of lake proposal from 60 yrs pri
Wardha Water Crisis: तब्बल ६० वर्षांनंतरही प्रस्तावातील तलाव प्रत्यक्षात न आल्याने गावकऱ्यांना ड्रमभर पाण्यासाठी तीनशे रुपयांचा खर्च करावा लागत आहे. wardha water crisis(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) एकनाथ चौधरी, वर्धा: चामला गावापासून तीन किलोमीटर अंतरावर जाम नदी आहे. या नदीचे पाणी अप्पर वर्धा धरणात पोहचते. छोटा तलाव बांधून हे पाणी अडविल्यास चामलासह परिसरातील दहा गावांचा पाण्याचा प्रश्न…
