Headlines

Uday Samant Said No Need of Pushpa Style in Politics We Never Bow Down From Birth

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगली येथील कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “आपल्याला राजकारणात ‘पुष्पा’ स्टाईलची गरज नाही. आम्ही जन्मापासूनच झुकत नाही”, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : “राजकारणात पुष्पा स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही”, असं वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे….

Read More

Farmer Death Over Lighting Strike in Karad Satara District

अवकाळी पावसाने सातारा जिल्ह्यातही आज धुमाकूळ घातल्याचं बघायला मिळालं. विशेष म्हणजे कराड तालुक्यातील भोळेवाडी गावात शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर वीज कोसळली. या घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : कराड तालुक्यात शुक्रवारी (3 एप्रिल) दुपारी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने थैमान घातले. यावेळी शेतातील कांदा काढत असतानाच…

Read More

palghar virar fake ration card case police arrested 21 yrs old youth suraj dayal ; भारतीय बांगलादेशींना ‘ओळख’ देणारा जेरबंद; विरारमधून 350 बनावट रेशन कार्ड हस्तगत

Fake Ration Card Case: मुंबईमध्ये सर्वच पोलिस ठाणी आणि विशेष शाखांच्या वतीने शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. fake ration card(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यांना भारतीय ओळख देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्याचे प्रमाणही वाढले आहे. मुंबई पोलिसांनी याविरोधात धडक मोहीम हाती घेऊन…

Read More

तरुणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न, योग्य पावलं उचलणार! गोरेगाव नेस्को प्रकरणी योगेश कदम आक्रमक – yogesh kadam turns aggressive over nesco goregaon issue

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Apr 2026, 1:04 pm गोरेगावमधील नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉन्सर्ट प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रभरातील वातावरण तापताना दिसत आहे. नशेच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जातेय. या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबईतील अमली पदार्थविरोधी कारवाईला जोर देण्यात येत असल्याची महत्त्वाची माहिती दिली. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. Source…

Read More

Raigad foot route closed two days; शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर विशेष मोहीम; दोन दिवस पायरी मार्ग बंद, पण रोपवे सुरू

Raigad fort foot route: शिवराज्याभिषेक सोहळ्याआधी रायगड किल्ल्यावर 30 आणि 31 मे रोजी पायरी मार्ग पूर्ण बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा निर्णय धोकादायक दगड हटवण्यासाठी घेण्यात आला आहे. याबद्दल प्रशासनाने अधिकची काय माहिती दिली आहे? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: किल्ले रायगडावर यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार दिनांक 6 जून व तिथीनुसार…

Read More

Vaibhav Naik vs Nilesh Rane | मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस, वैभव नाईक- निलेश राणेंमध्ये जुंपली – vaibhav naik vs nilesh rane over fisherman notice

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Feb 2026, 9:14 am Follow स्थानिक मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस आल्यानं आजी माजी आमदारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं.स्थानिक मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस आल्यानं वैभव नाईक यांनी टीका केली.निलेश राणे यांच्या कारकिर्दीतच स्थानिकांना नोटीस कशा येतात? असा वैभव नाईकांनी सवाल केला.स्थानिक मच्छीमारांच्या बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी असा वैभव नाईक यांनी इशारा दिला. वैभव…

Read More

आजोबा पोलीस शिपाई, पण नातवानं करुन दाखवलं; आदिवासीबहुल जिल्ह्यातील युवकाने UPSC परीक्षेत मारली बाजी – nagpur ips rahul atram clears upsc again to fulfill his dream of becoming ias pri

UPSC Success Story: दोन वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत आधी आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) आणि आता आयएएसला (भारतीय प्रशासकीय सेवा) गवसणी घातली आहे. rahul atram(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) गडचिरोली : ज्या आजोबांनी गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज, आरमोरी पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस शिपाई म्हणून काम केले. त्यांच्या नातवाने दोन वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत आधी आयपीएस (भारतीय पोलीस सेवा)…

Read More

Sarangkheda Yatra Chetak Festival 2025 Turnover of 1.5 Crores From Horse Sales

महाराष्ट्रातलं एक गाव सध्या चर्चेत आहे. या गावात सुरु झालेल्या यात्रेमुळे हे गाव सर्वत्र चर्चेत आहे. विशेष म्हणजे देशभरातून हजारो घोडे या ठिकाणी दाखल झाले आहेत. हे गाव म्हणजे सारंगखेडा. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा अश्व बाजार अशी ओळख असलेल्या सारंगखेडा यात्रेत देशभरातून मोठ्या प्रमाणावर घोडे दाखल झाले आहेत. या…

Read More

Monsoon 2026 Arrives: आनंदमेघ नि चिंतेचे मळभ – monsoon has finally arrived in maharashtra on tuesday 23 june 2026

पंधरा दिवसांच्या विलंबाने का होईना, राज्यात मान्सूनच्या आगमनाची आनंदवार्ता मिळाली. त्यामुळे राज्यातील नागरिक सुखावून जाणे साहजिकच. गेले काही दिवस कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सून कोकणातच रेंगाळला होता. आता पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी त्याच्या प्रवासाला गती मिळाली. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भ-मराठवाड्यात मान्सूनचे ढग पोहोचले आहेत. येत्या दोन दिवसांत उर्वरित भागांतही ते दाखल होतील. त्यानंतर…

Read More

भारताचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय, टीममध्ये 2 मोठे बदल; वैभवला संधी नाहीच

IND vs IRE Playing 11 News : भारत आणि आयर्लंडमधील दुसरा टी-२० सामना पार पडत आहे. या सामन्यामध्ये भारताने टॉस जिंकला असून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. आजही वैभव सूर्यवंशी याची निवड झालेली नाही. पण टीममध्ये दोन मोठे बदल झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि आयर्लंडमधील दुसऱ्या टी-२० सामन्यातही भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस…

Read More