कर्जमाफी आठवण यात्रेचा ९ वा दिवस, बच्चू कडू बावनकुळेंवर संतापले, सरकारला इशारा – day 9 of karj mafi aathvan yatra bacchu kadu warns mahayuti government
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Mar 2026, 10:57 am बच्चू कडू यांच्या कर्जमाफी आठवण यात्रेचा आज ९ वा दिवस आहे.कर्जमाफी आठवण यात्रेदरम्यान बच्चू कडू यांनी सरकारला मोठा इशारा दिलाय.शांततेच्या मार्गाचा टप्पा आता संपला असल्याचे म्हणत कडूंनी अल्टीमेटम दिला.चार वाजेपर्यंत सरकारला वेळ आहे, त्यानंतर काहीही होऊ शकतं, असे ते म्हणाले.आता सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही काहीही करू, असा…
