Maharashtra Govt to Host Festivals at 12 UNESCO World Heritage Forts
युनेस्कोच्या जागतिक वरसा यादीत महाराष्ट्रातील 12 किल्ले समाविष्ट केल्याने ही शिवप्रेमींसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर आजा राज्य सरकारकडून या सर्व किल्ल्यांवर ‘गडकिल्ले महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांवर राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत भव्य…
