Mangalprabhat Lodha Controversy Statement शेतीमुळं भारत सोने की चिडिया नव्हता, शेतकरी नेते संतापले – maharashtra state minister mangal prabhat lodha controversy agriculture sin golden bird
Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 4:24 pm राज्यातील मंत्री आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी शेतीला कमी लेखत, भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं,मात्र ते भारत कृषीप्रधान देश होता म्हणून नाहीतर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात स्टार्टअप होते म्हणून . मग देशातील मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल्ड इंडिया यांची काय परिस्थिती आहे हे तर…
