चर्चेचे घोडे अडलेलेच!
‘सीजेपी’ला चारवेळा आमंत्रित केल्याचा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा दावा वृत्तसंस्था/नवी दिल्ली नीट पेपरफुटीचा मुद्दा रस्त्यांपासून ते संसदेपर्यंत तापला आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणारे ‘सीजेपी’ कार्यकर्ते शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. याचदरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा सरकारची बाजू स्पष्ट केली. ‘सीजेपी’ समर्थक किंवा विद्यार्थ्यांशी सरकारची चर्चा करण्याची पूर्ण तयारी आहे. जिथे…
