Headlines

Nashik Rain: नाशिकमध्ये पावसाचे धुमशान! गोदावरीला यंदा पहिलाच पूर; जिल्ह्यात दोघांचा करुण अंत, आज ‘यलो अलर्ट’ – rains wreak havoc in nashik godavari river flood imd yellow alert issued for today 24 july 2026

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी जनजीवन विस्कळीत झाले. शहरात गेल्या चोवीस तासांत १३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गोदावरी नदीने प्रथमच धोक्याची पातळी ओलांडल्याने यंदाच्या वर्षातील पहिल्या पुराची अनुभूती नाशिककरांना मिळाली. रामसेतू पूल पाण्याखाली गेला, तर दुतोंड्या मारुतीच्या हनुवटीपर्यंत गोदेचे पाणी पोहोचले आहे. वाढत्या पाण्यामुळे सोमेश्वर धबधबाही…

Read More

पावसाची दिरंगाई अन् मुख्यमंत्र्यांची घाई !

कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्तार तूर्त लांबला असला तरी या आठवड्याच्या अखेरपर्यंत शपथविधी सोहळा होणार आहे. कारण, एकीकडे पावसाअभावी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यासाठी विनाविलंब पालकमंत्र्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. मंत्रिमंडळाचा पूर्णपणे विस्तार झाल्यानंतरच कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार? हे ठरणार आहे. त्यामुळेच जशी इच्छुकांना घाई आहे, तितकीच घाई मुख्यमंत्र्यांनाही आहे. पावसाअभावी कर्नाटकातील 178 तालुक्यात दुष्काळाची…

Read More

मंगळ ग्रहावर आढळला नद्यांचा पुरावा; कधीकाळी राहण्यायोग्य होता का लाल ग्रह?। Maharashtra Times

वैज्ञानिक संशोधनात मंगळ ग्रहाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा खुलासा झाला आहे. नव्या संशोधनानुसार, लाल ग्रहाच्या पृष्ठभागाखाली एकेकाळी मॅग्माच्या (लाव्हा) नद्या वाहत असल्याचे स्पष्ट पुरावे मिळाले आहेत. या अभूतपूर्व शोधामुळे मंगळ ग्रहावर कधीकाळी सजीव सृष्टीसाठी अनुकूल वातावरण किंवा जीवन अस्तित्वात होते का, याचे अनेक मोठे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. सौजन्य: पिक्साबे डॉट कॉम मंगळाच्या…

Read More

संत मेळा:'विठ्ठल-रुक्मिणीं'चे प्रायश्चित्त, संन्याशाच्या मुलांचे शुद्धीपत्रक, वेदाचा खरा अर्थ सांगणारे ज्ञानेश्वर आणि नेवासा येथील पैस खांब!

संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 मधला. तेव्हा महाराष्ट्रात यादव वंशाचे राजा रामदेवराय यांचे राज्य होते. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात याचा उल्लेख येतो. त्या काळी अंधश्रद्धा पराकोटीला पोहचलेली. भूत, नवससायास, जादूटोणा, कर्मकांडाचे महत्त्व प्रचंड वाढलेले. ज्ञानेश्वरांसह त्यांच्या सर्व भावंडांना ‘संन्याशाची मुले’ म्हणून वाळीत टाकले गेले. मग इतरांची काय अवस्था असेल? त्यांच्या पिळकवणुकीला तर पारावार नव्हता. याच…

Read More

मोदींचा पेपरफुटीवर रात्री 12 वाजता व्हिडिओ जारी:म्हणाले – कॅबिनेट कठोर निर्णय घेईल, संसदेत लवकरच विधेयक मंजूर केले जाईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री उशिरा विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला. यात मोदी म्हणाले – पेपरफुटी हा काही साधा विषय नाही. पेपरफुटीच्या घटनेनंतर गेल्या अडीच महिन्यांत अनेक प्रभावी पाऊले उचलण्यात आली आहेत. दोषी पकडले गेले आहेत आणि ते तुरुंगात आहेत. मोदी म्हणाले – पेपरफुटी लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप दुःखद आहे. त्यामुळे…

Read More

सोनम वांगचुक यांनी 27 व्या दिवशी उपोषण सोडले:जेपी नड्डा रात्री 12.30 वा मेदांतात पोहोचले, ज्युस पाजला; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी उपोषणावर होते

पेपरफुटीच्या निषेधार्थ उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण संपवले आहे. ते गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह गुरुवारी रात्री सुमारे साडेबारा वाजता मेदांता रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी वांगचुक यांना ज्युस पाजून हे उपोषण संपवले. मिळालेल्या वृत्तानुसार, वांगचुक यांना भेटण्यापूर्वी या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी गृहमंत्री अमित…

Read More

Poisonous Insect Bite Warning Signs symptoms, First Aid remedies & Sepsis Risk; विषारी किडा चावल्यावर काय करावे? विंचू, किडा, किटक, कोळी चावल्यावर दिसणारी लक्षणे संकेत व उपाय

विषारी किडा, कोळी किंवा विंचू चावल्यानंतर केवळ खाज किंवा सूजच नव्हे, तर गंभीर संसर्गाचाही धोका निर्माण होऊ शकतो. चावलेल्या जागेभोवती लालसरपणा वेगाने पसरणे, तीव्र वेदना, फोड, काळा डाग किंवा लाल रेषा दिसणे ही धोक्याची लक्षणे आहेत. ताप, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे, रक्तातील साखर वाढणे किंवा सूज संपूर्ण अवयवावर पसरणे ही आपत्कालीन स्थिती दर्शवू शकतात….

Read More

Marathwada Rain : मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांमध्ये खूप कमी पाऊस, 929 धरणात केवळ 25 टक्के पाणीसाठा

राज्यात पालघर, ठाणे जिल्ह्यांना पावसाचा रेड अर्लट जारी केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. असं असलं तरी मराठवाड्यात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. मराठवाड्यात सरासरीच्या खूप कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. Source link

Read More

मन मोठं लागतं! कॅप्टन झाल्यावर मिळालेल्या पहिल्या विजयाचे दोघेच शिलेदार, श्रेयस अय्यरने जाहीरपणे घेतली नावे, पाहा कोण?

Shreyas iyer first win against zimbabew he captain of team India : भारतीय संघाच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदाची धुरा हाती आल्यापासून श्रेयस अय्यरने दोन मालिका गमावल्या होत्या. मालिका सोडाच पण त्याला विजयही नावावर करता आला नव्हता. त्यामुळे या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यावर खेळाडूंना चिलखत घातल्यासारखं वाटत असेल, पण ही तर सुरूवात केल्यावर पहिल्या विजयाचे श्रेय दोन…

Read More

शॉर्टकटची संस्कृती देशाच्या भविष्याला कमकुवत करते, विद्यार्थांच्या भावना समजून घेण्यासारख्या- सचिन तेंडुलकर

Sachin Tendulkar : देशभरात शिक्षण सुधारणांसाठी जंतर-मंतरवर विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना, क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अखेर मौन सोडले आहे. आपल्या दिवंगत वडिलांची आठवण करून देताना सचिनने एक सविस्तर पोस्ट केली आहे. नेमकं काय म्हणाला जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा…

Read More