Wardha District Heatwave Intensifies Schools And Anganwadis Declared Holiday
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर बघायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा 40 च्या पार गेला आहे. वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात शाळा आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : विदर्भात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात १६ एप्रिल रोजी अंगणवाडी, प्राथमिक…
