Headlines

मालवण किनारपट्टीतील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बाधितांना पुढे येण्याचे आवाहन

मालवण : मालवण व किनारपट्टी भागात सोने तारण ठेवून संबंधित रकमेवर आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा असून, अनेक मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक, महिला तसेच इतर नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि बाधितांना न्याय मिळावा यासाठी पालकमंत्र्यांची शिष्टमंडळामार्फत…

Read More

आचरा गावचे सुपुत्र तुकाराम पडवळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

आचरा प्रतिनिधी : आचरा गावचे सुपुत्र तथा आचरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तुकाराम पडवळ यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती आहे. पडवळ यांचे आचरा गावासह पंचक्रोशीत परिसरात अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.आचरा गावचे सुपुत्र असलेले आणि पोलीस दलात प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावत असलेल्या तुकाराम पडवळ यांनी…

Read More

मसुरे डांगमोडे रस्त्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार

मसुरे प्रतिनिधी : मसुरे डांगमोडे ते मालडी या सुमारे ४ ते ५ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असूनही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सध्या हा मार्ग वाहतुकीस पूर्णपणे खराब झाला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने ग्रामस्थांना पायी चालणेही कठीण झाले आहे. तसेच एसटी बससेवा गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने विद्यार्थी, शेतकरी…

Read More

दूध वाढीसाठी सुधारित ‘कामधेनू’

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची घोषणा : शेतकऱ्यांना दूध दरवाढीचे धनादेश वितरित फोंडा : गोव्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कृषी, दूध उत्पादन, फलोत्पादन व पोल्ट्रीसारख्या पशुपालन व्यवसायात स्वयंपूर्ण व्हावे लागेल. राज्यातील दूध पुरवठ्याची वाढती मागणी लक्षात घेऊन उच्च शिक्षित युवकांनी दूधउत्पादन व्यवसायात लक्ष घातले पाहिजे. त्यासाठी सुधारित कामधेनू योजना सुऊ करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत…

Read More

वाहतूक नियमभंग प्रकरणे ए-आय कॅमेऱ्यांमध्ये कैद

24 तासांत 23 हजारपेक्षा अधिक नियमभंग प्रकरणांची नोंद पणजी : 15 जुलैपासून सुरू झालेल्या ए-आय कॅमेऱ्यांच्या निरीक्षणातून एका दिवसांत म्हणजे गेल्या 24 तासांत 23,000 पेक्षा अधिक नियमभंग झाल्याची प्रकरणे नोंदवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. राज्यभरात एकूण 26 ठिकाणी बसवण्यात आलेल्या ए-आय कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही प्रकरणे कैद झाली आहेत. त्यामुळे गोव्यातील वाहनचालक मोठ्या संख्येने वाहतूक नियमांचा…

Read More

माजी खासदार विनायक राऊतांच्या कौटुंबिक प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नको – साक्षी वंजारी

सावंतवाडी: माजी खासदार विनायक राऊत यांच्या कौटुंबिक प्रकरणाला राजकीय किंवा सामाजिक रंग देऊन त्याचे भांडवल करू नये, असे आवाहन काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी केले आहे.त्या म्हणाल्या, “हे एक वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वरूपाचे प्रकरण आहे. अशा विषयाकडे संवेदनशीलतेने आणि मानवी दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे. कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याचे राजकीय भांडवल करणे किंवा त्यावरून समाजात…

Read More

इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत टोपीवाला हायस्कूलचे सुयश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी व आठवीसाठी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत खालील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले.इयत्ता पाचवी मधून कुमार सोहम योगेंद्र धामापूरकर हा जिल्ह्यात दहावा आला तर इयत्ता आठवी मधून कुमार आदित्य देविदास प्रभुगावकर याने जिल्हा द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याचबरोबर इयत्ता पाचवी मधून जिल्ह्यात 35 वा क्रमांक कुमारी मधुरा दिपक मिठबावकर…

Read More

पारदर्शक शीर असणारा मासा

खोल समुद्रात दडलेल्या असंख्या रहस्यमय प्रजाती माणसांना सातत्याने अचंबित करत असतात. असाच एक अनोखा मासा आहे, ज्याचे नाव बॅरेलाइन आहे. याचे पूर्ण शीर पारदर्शक आहे. लोक याच्या डोक्याच्या आत डोकावू शकतात, याचे डोळे बाहेरूनच दिसून येतात. बॅरेलाइन मासा समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 2600 फूट (800 मीटर) खाली राहतो, जेथे प्रकाश पोहोचणे जवळपास अशक्य आहे. याचे सर्वात…

Read More

‘तृणमूल काँग्रेस’ला पुन्हा एक धक्का

कोयल मलिक यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा त्याग वृत्तसंस्था/नवी दिल्ली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सहन कराव्या लागलेल्या दारुण पराभवानंतर सातत्याने धक्के खात असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आणखी एक हादरा बसला आहे. या पक्षाच्या राज्यसभा सदस्या आणि अभिनेत्या कोयल मलिक यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा त्याग केला आहे. त्यांनी आपले त्यागपत्र देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे…

Read More

‘बिडदी’चा दांडा गोतास काळ…?

वारंवार आपण कारागृहाला जाऊन आलो आहोत, असे मुख्यमंत्री सांगत असतात. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात कारावास भोगला आहे का? त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी पापभावना दिसून येतात. सत्ता कायमची नाही, सर्व काही काळ ठरवत असतो. मुख्यमंत्रिपदावर राहण्याची एक चांगली संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करा, असे सांगतानाच टाऊनशिपच्या नावाने शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, असा सल्ला कुमारस्वामी यांनी दिला आहे….

Read More