Headlines

सावंतवाडी नगरपरिषद परिसरात संविधान उद्देशिका बसवावी

ओटवणे प्रतिनिधी : भारतीय संविधानाच्या 75 व्या गौरवशाली वर्षानिमित्त येत्या शनिवारी 15 ऑगस्ट पूर्वी सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात संविधान उद्देशिका बसवावी. अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर शनिवारी १५ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा बहुजन समाज पार्टीचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष अरुण जाधव यांनी एका निवेदनाद्वारे सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण…

Read More

दोडामार्गात १५ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन

दोडामार्ग – वार्ताहर : आजी-माजी सैनिक संघटना, दोडामार्ग यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी दोडामार्ग तालुक्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक, सैनिक परिवार, नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.ही तिरंगा रॅली सकाळी १० वाजता तहसीलदार…

Read More

युद्धवीरांच्या शौर्याला विशाल परबांकडून अभिवादन

सावंतवाडी प्रतिनिधी : संपूर्ण देशात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यकाळात १९६२ मध्ये भारत-चीन, तर १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान अशी दोन युद्धे झाली. या युद्धांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सैनिक सहभागी झाले होते. त्यापैकी काही सैनिक शहीदही झाले….

Read More

जिल्हा परिषद शिक्षण समितीवर तज्ज्ञ सदस्य म्हणून गुरुनाथ पेडणेकर यांची निवड

सावंतवाडी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर माजी शिक्षण सभापती, माजी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक तसेच माजी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघाचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पालकमंत्री तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार ही निवड जाहीर केली. माजी मुख्यमंत्री तथा…

Read More

प्लास्टिक राष्ट्रध्वजांच्या वापरावर कारवाई करा; ‘राष्ट्रध्वज संरक्षण कृती समिती’ स्थापन करण्याची मागणी

मालवण : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आवश्यक कायदेशीर कारवाई करून जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मालवण तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीनंतर रस्त्यांवर, कचरापेट्यांमध्ये तसेच विविध ठिकाणी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज पडलेल्या अवस्थेत आढळतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याची शक्यता असून, याबाबत प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली…

Read More

Pune Has Failed As A City Viral X Post Raises Questions Over Traffic and Infrastructure | ‘पुणे शहर म्हणून अपयशी ठरलंय’; खराब रस्ते, ट्रॅफिक आणि नागरी सुविधांवरून लोकांमध्ये संताप, पुणेकरांची पोस्ट व्हायरल

Pune Civic Issues: पुण्यातील वाहतूक, खराब रस्ते, नागरी सुविधा, पर्यावरणाची हानी आणि ट्रॅफिक यावर एका पुणेकरानं केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टला बहुतांश लोकांनी समर्थन दिलं आहे. तसंच शहरासमोरील प्रश्न गंभीर होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. (फोटो सौजन्य – @ninaad_pai/x.com) पुणे हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या देशातील अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. त्यामुळे पुण्याला…

Read More

सणासुदीआधीच सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी; दिवाळीपर्यंत भाव कुठे पोहोचणार?

मुंबई : सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सोने आणि चांदीच्या बाजारात पुन्हा एकदा जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. काही दिवसांच्या घसरणीनंतर सराफा बाजारात खरेदीचा कल वाढला असून, सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात अधिक वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे आगामी दिवाळीपर्यंत या मौल्यवान धातूंचे भाव आणखी किती वाढतील, याकडे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे. आठवडाभरात चांदीची वेगवान…

Read More

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

सांगली : मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या समारोपावेळी विटा येथे त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला. आंबेगाव परिसरात स्वागतासाठी मोठी गर्दी झाल्याने ताफ्यातील वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागले. त्यामुळे दोन ते तीन वाहने एकमेकांवर आदळली. त्यानंतर मागून आलेल्या एसटी बसने ताफ्यातील एका एर्टिगा कारला धडक दिल्याची माहिती आहे. या अपघातात एक कार्यकर्ता जखमी झाला…

Read More

महाराष्ट्रात आजपासून दूध दोन रुपयांनी महागलं: दही, तूप अन् पनीरही 10 टक्क्यांनी महागणार

मुंबई : राज्यातील सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चात आणखी वाढ होणार आहे. राज्यभरात गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवे दर मंगळवार, ११ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. दूध उत्पादक आणि प्रक्रियादार कल्याणकारी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. इंधन, पॅकेजिंग आणि वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम दूध…

Read More

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पंचनाम्यांच्या दिरंगाईवरून नाराजी

दोडामार्ग / वार्ताहर : वन्यप्राण्यांकडून शेती-बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास वनविभागाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप शेतकरी हर्षद देसाई यांनी केला आहे. नुकसान झाल्यानंतर तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करणे अपेक्षित असताना त्यासाठी शेतकऱ्यांना वनविभागाच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याची माहिती देसाई यांनी दिली….

Read More