Headlines

Moshi Accident: जीव झाले कचरामोल! – pimpri chinchwad moshi garbage depot building collapse accident special explained

Moshi Accident: राज्यातील सर्वच शहरांत कचऱ्याची विल्हेवाट ही डोकेदुखी ठरली असून, त्यावर शाश्वत उपाय अद्याप तरी यंत्रणांच्या हाती लागलेला नाही. moshi building collapse.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) राज्यातील अनेक शहरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न उग्र बनला आहेच; पण आता तो थेट प्राणघातक ठरू शकतो, याचा अनुभव पुणे जिल्ह्यातील मोशी कचरा डेपोमध्ये झालेल्या दुर्घटनेतून आला. येथे साठलेल्या कचऱ्याचा पहाड प्रकल्पाच्या…

Read More

सगुण-निर्गुण: प्रतिमा

काल-परवापर्यंत कणव, निष्ठा, सत्य, मूल्ये वगैरे अशा लंब्याचौड्या बाता झोडणारे लालसेपोटी स्वप्रतिमा नेस्तनाबूत करून या वाहटूळीत उडून उतली मातली. Source link

Read More

US- Iran Deal: युद्धज्वराची भाषा – us-iran deal donald trump and masoud pezeshkian sign peace agreement

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारावर सह्या होऊन पुरता महिनाही उलटलेला नसताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शांतता करार संपल्याची भाषा आणि अमेरिकेच्या आगळिकीला उत्तर देण्याची इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भाषा युद्धज्वर दर्शविणारी आहे. अमेरिकेकडून इराणवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरू झाला असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांतील अमेरिकी तळांना लक्ष्य केले आहे. या साऱ्यांचा…

Read More

मेघना पंत यांचा कॉलम:अरेंज्ड मॅरेज व्यवस्थेला आता ‘अपग्रेड’ करण्याची खरी गरज

पिढ्यान्‌पिढ्या भारतीय पालक आपल्या मुलींना मन लावून शिक्षण घे, मोठी स्वप्ने पाहा आणि आयुष्यात काहीतरी मोठे कर, असे सांगत आले आहेत. मात्र लग्नाचे वय आले की हा संदेश अचानक बदलतो. त्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते की आता तडजोड करायला शिक. ही परिस्थिती मी अनेकदा प्रत्यक्ष पाहिली आहे. डॉक्टर, उद्योजक, कलाकार किंवा शिक्षणतज्ज्ञ होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या…

Read More

शशी थरूर यांचा कॉलम:आजच्या भारताकडे एकांगी दृष्टीने पाहणे केवळ अशक्य

गेल्या महिन्यात नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातील सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान ठरले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेते जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नेहरू यांनी सलग 4,398 दिवस पंतप्रधानपद भूषवले होते. त्याआधीही त्यांनी पाच वर्षे भारताचे नेतृत्व केले होते. इंदिरा गांधी यांचाही एकूण कार्यकाळ अधिक होता. तरी तो सलग नव्हता. त्यामुळे मोदी…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:साधूचा पैशांशी संबंध येत असल्यास खूप सजगता हवी

भक्तीसाठी काही गोष्टी आवश्यक मानल्या गेल्या आहेत. त्यात नियमित, सजगता व एकाग्रता यांचा समावेश होतो. गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमान चालिसामध्ये लिहिले आहे – ‘नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा.’ म्हणजेच भक्ती करत असल्यास त्यात सातत्य राखा. भक्तीतून हे नाहीसे झाले की श्रीराम मंदिरासंबंधित घडामोडींसारखी प्रकरणे समोर येतात. दोषी कोण हे हे काळच…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:लोकांच्या मनात तुम्ही कसे ‘अनफर्गेटेबल’ बनू शकता?

रामायण मध्ये वर्णन केलेल्या निषादराज गुह यांच्याकडून कोण कोण प्रेरणा घेऊ शकते, ज्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांना नदी पार करून दिली? आधुनिक काळात गुह यांच्यासारखे नावाडीच बनणे गरजेचे नाही. ते पूलदेखील बांधू शकतात. जर ते असे करत असतील तर लोकांना नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंतच पोहोचवत नाहीत, तर शेतकऱ्याच्या उत्पादनालाही जवळच्या बाजारापर्यंत पोहोचवतात, जेणेकरून…

Read More

KK Kashyap: 'खाकी'चा अभिमानबिंदू

​​KK Kashyap: निर्भीड निर्णयक्षमता आणि कर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या कश्यप यांनी पोलिस प्रशासनाची स्वायत्तता जपताना राजकीय दबावाला कधी जुमानले नाही. Source link

Read More

Narmada River Project: ‘अ’ आंदोलनाचा… – narmada water-sharing dispute pending for 20 yrs finally maharashtra to receive 10 tmc water

Narmada River Project: नर्मदा महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून केवळ ५४ किमी भागातून वाहते. हा भाग सातपुड्याचा; दुर्गम आणि डोंगराळ. तिथून पाणी उचलून राज्यात आणणे अशक्य होते. नर्मदा नदी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) तब्बल २० वर्षांपासून प्रलंबित असलेला नर्मदा पाणी वाटपाचा वाद अखेर सुटला आणि महाराष्ट्राला १०अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. चर्चा आणि समन्वयाने कितीही…

Read More

सगुण-निर्गुण: आध्यात्मिकता – anand pawar sagun nirgun special article on spirituality

स्वतःच्या आध्यात्मिक भविष्याबद्दल तो आशादायी होता; पण कुठे तरी काही तरी चुकते आहे, असे त्याला हल्ली जाणवायला लागले होते. सगुण निर्गुण लेख(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -डॉ. गजानन नाटेकरआपण आध्यात्मिक व्यक्ती व्हायचे, हे त्याचे ध्येय होते. त्या ध्येयानुसार तो वागतही होता. अध्यात्म रुजावे यासाठी सांगितल्या जाणाऱ्या उपासना प्रक्रिया नित्य आणि नैमित्तिक स्वरूपात त्याच्या आचरणाचा भाग होत्या. सर्व…

Read More