राष्ट्रवादी सोडल्याने सुनेत्रा पवारांकडून दणका, फडणवीसांना पत्र? परांजपेंची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आनंद परांजपे यांची महामंडळावरील उपाध्यक्ष पदाची निवड रद्द करावी अशा संदर्भाचे पत्र दिले असल्याची चर्चा सध्या माध्यमांमधून जोर धरत आहे. या अनुषंगाने आनंद परांजपे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी मला देखील ही माहिती माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या.मधूनच कळली असल्याचे सांगितले. नेमकं पत्र काय दिले आहे हे…
