Headlines

Navnath Ban: रामरक्षा नव्हे, आधी पक्षरक्षा करा! उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांचा टोला – bjp leader navnath ban criticized uddhav thackeray over ramraksha andolan

Navnath Ban On Uddhav Thackeray: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे होऊ शकले नाहीत, ते रामचंद्रांचे काय होणार?’ अशी टीका बन यांनी केली. नवनाथ बन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘अयोध्येतील प्रभू रामचंद्र मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी साधुसंतांसह देशभरातील दिग्गज उपस्थित होते. तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून होते. प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहावे…

Read More

रत्नागिरीत कोसळली मोठी दरड, व्यक्तीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

Landslide in Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. अशातच लांजा वाकेड येथे पेट्रोल पंपाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सर्वात रात्री दहाच्या सुमारास केबिनवर मोठी दरड कोसळली आहे. या घटनेत केबिन मध्ये बसलेला एक इसम या दरडीखाली अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : लांजा तालुक्यातील वाकेड घाट…

Read More

Ketan Agrawals Grandfather Devichand Agrawal Passes Away

लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आलेले प्रसिद्ध तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे शनिवारी संध्याकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. . मिळालेल्या माहितीनुसार, देवीचंद अग्रवाल यांना कर्करोगाचे निदान झाले होते. नातवाच्या अचानक झालेल्या क्रूर हत्येमुळे अग्रवाल कुटुंब आधीच मानसिकदृष्ट्या खचले होते….

Read More

Pune Lohagad Case Ketan Agrawal Grandfather Devichand Agrawal Passes Away

केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचं निधन झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान शनिवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बंडू येवले, पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. होणाऱ्या बायकोने प्रियकरासोबत लोहगड येथून ढकलल्याने तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याचं निधन झाल्याची घटना ताजी असताना,…

Read More

अमोल धवसे यांची नांदगाव शहर काँग्रेस अध्यक्षपदी पुनर्निवड:पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका

नांदगाव खंडेश्वर शहर काँग्रेस अध्यक्षपदी अमोल धवसे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. धवसे यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सामान्य कार्यकर्ता ते नेतृत्वापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचा संपर्क साधला असून, सामाजिक बांधिलकी जपली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या कार्यामुळे त्यांनी शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, शैक्षणिक…

Read More

पुण्यात आरएसएसच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप:हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी पुण्यात प्रतिपादन केले की, हिंदूंचे संघटन कोणाच्याही विरोधात नाही, तर ते शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज घडवण्यासाठी आहे. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित ‘संघ शिक्षा वर्गाचा’…

Read More

कृउबास उपसभापतीपदी अर्चना कणसे बिनविरोध:नांदगाव खंडेश्वर बाजार समितीत महिलेला प्रथमच बहुमान

नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी अर्चना कणसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच एका महिलेला हे प्रतिष्ठेचे पद भूषवण्याचा मान मिळाला आहे, ज्यामुळे सहकार क्षेत्रात महिलांच्या वाढत्या नेतृत्वाला बळकटी मिळाली आहे. सहकार विभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. उपसभापतीपदासाठी विहित मुदतीत अर्चना…

Read More

चांदूर बाजारच्या प्रगतिशील शेतकऱ्याचा सन्मान:उमेश बगणे यांना वसंतराव नाईक पुरस्कार

चांदूर बाजार तालुक्यातील शहापूर येथील प्रगतिशील शेतकरी उमेश रामराव बगणे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा श्री वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्पादन वाढ, गुणवत्तापूर्ण पीक व्यवस्थापन आणि प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून बगणे यांनी राज्यभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेती केवळ व्यवसाय नसून समाजाला दिशा देणारे कार्य आहे, या…

Read More

Three Rivers in Raigad Cross Warning Level Administration on Alert Residents Urged to Stay Cautious

रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रायगडमधील तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शनिवारी (४ जुलै)…

Read More

Mumbai Rain Vande Bharat Viral Video; मुंबईतल्या पावसातलं हे दृश्य पाहून अनेकांनी VIDEO रिवाइंड केला; वंदे भारत ट्रेनमुळे नेमकं काय घडलं?

Mumbai Rain Vande Bharat Viral Video : मुंबईतील मुसळधार पावसात वंदे भारत एक्स्प्रेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रुळांवरील पाण्याचा फवारा थेट पुलावरील वाहनांवर उडाल्याचा दावा करण्यात येत असून, या व्हिडिओवर मीम्ससह सुरक्षिततेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एका…

Read More