Headlines

Concern over decrease in rainfall in maharashtra imd weather forecast for a week; पावसाने आठवडाभर झोडपलं, पण आता पुन्हा चिंतेचे ढग; महाराष्ट्रातील पाऊस गायब होणार, हवामान खात्याचा ताजा अंदाज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: जुलैच्या पहिल्या सात दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील एकूण पाऊस आता सरासरीच्या श्रेणीत आला आहे. या कालावधीत राज्यातील ३६पैकी १८ जिल्ह्यांमध्ये तीव्र अतिरिक्त, सात जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त, तर सात जिल्ह्यांमध्ये सरासरी श्रेणीत पाऊस नोंदला गेला. मात्र, आता येत्या आठवड्यांमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सात दिवसांमध्ये जमा झालेले पाणी सांभाळून…

Read More

राज्यात पावसाचा धुमाकूळ:पुणे-साताऱ्याच्या घाटमाथ्यावर हायअलर्ट; मुंबई, नाशकात जोर ओसरला, वाचा तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय?

राज्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. संपूर्ण जून महिन्याची पावसाची तूट जुलैच्या पहिल्या आठवड्यातच भरून निघाली आहे. एकीकडे नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळून मुंबईला पावसापासून थोडा दिलासा मिळाला असला, तरी पुण्यात मात्र परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल २७ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरले…

Read More

Uddhav Thackeray holds meeting of legislators at Matoshree Parbhani MLA Rahul Patil remains absent; मातोश्रीवर हायव्होल्टेज बैठक, 24 आमदार आले, पण निष्ठावान नेत्याची दांडी चर्चेत, ठाकरेंकडून महत्त्वाच्या सूचना

Maharashtra Politics : सचिन अहिर यांनी ठाकरेसेनेला जय महाराष्ट्र करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरची ही पक्षाची पहिलीच बैठक होती (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी ‘मातोश्री’ येथे बोलावलेल्या पक्षातील आमदारांच्या बैठकीला एक आमदार अनुपस्थित होता. तर उर्वरित १९ विधानसभा आमदार आणि पाचही विधान…

Read More

Ashwini Bhide BMC tells trees fell due to gusty winds Roads concretization not responsible; यंदा वाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने झाडांचे सर्वाधिक नुकसान, अश्विनी भिडेंचं मत, पडझडीला काँक्रीटीकरण जबाबदार नाही

Mumbai News : फूटपाथखालून जाणाऱ्या सेवा वाहिन्या, काही ठिकाणी बसवलेले पेव्हर ब्लॉक ही झाडांच्या पडझडीमागे काही कारणे आहेत. याशिवाय यंदा पावसात वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने झाडांचे सर्वाधिक नुकसान झाले, असे मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होत आहे. झाडे किंवा फांद्या पडल्याने…

Read More

Vasai Virar Rain Update Residents troubled with No Mobile Internet WiFi Drinking Water; पाणी साचलंय, पण प्यायला नाही; वसई-विरारवासियांचे ‘पाऊस’हाल, चार्जिंग-वायफाय ठप्प, WFH करणाऱ्यांची कोंडी

Palghar Rain Update : नालासोपारा आणि वसई-विरारच्या पूरग्रस्त भागांत दूध, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक ठप्प झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वैष्णवी राऊत, वसई : वसई-विरार उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या दोन दिवसांपासून केवळ रस्तेच पाण्याखाली आणले नाहीत, तर हजारो कुटुंबांचे आयुष्यही अंधारात ढकलले आहे. सोमवारी सुरू झालेली पूरस्थिती दुसऱ्या दिवशी अधिकच गंभीर झाली. सखल…

Read More

Nanded Youth Firing on Wife After Family Dispute in Loha

नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्या आहेत. आरोपी विशाल हा पत्नीवर सतत चारित्र्यावर संशय घ्यायचा, असा आरोप केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : चारित्र्याच्या संशयावरून पतीने स्वतःच्या पत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात घडली. या जीवघेण्या हल्ल्यात पत्नीला…

Read More

खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 मित्रांचा खोल पाण्यात बुडून अंत, अमळनेरमधील घटना

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून एक अत्यंत सुन्न करणारी आणि भीषण दुर्घटना समोर आली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या एका खोल खदाणीत सेल्फी काढण्याच्या नादात ३ निष्पाप मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सेल्फी घेताना पाय घसरून पाण्यात पडलेल्या एका मित्राला वाचवण्यासाठी दुसऱ्याने आणि त्यानंतर तिसऱ्याने एकमेकांचे हात धरले; मात्र दुर्दैवाने तिघेही ३० फूट खोल…

Read More

पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय:विविध विकास कामांसाठी नगरविकास विभागाकडून 10 कोटींचा विशेष निधी मंजूर!

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि आलेल्या महापुरामुळे श्रीक्षेत्र आळंदी येथील नागरी व पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, तेथील पायाभूत सुविधांच्या पुर्नउभारणीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. ही सर्व विकासकामे तातडीने आणि युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे…

Read More

मंत्री मोहोळांकडून मनपा अधिकाऱ्यांची झाडाझडती:पाणी साचणाऱ्या ठिकाणांवरून पावसाळी तयारीचा घेतला आढावा

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या कमी करण्याबाबत आणि पावसाळ्याच्या तयारीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पुणेकरांना कोणतीही समस्या येऊ नये, असे स्पष्ट निर्देश मोहोळ यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध असतानाही गेल्या तीन वर्षांत शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या किती कमी केली, असा प्रश्न…

Read More

परसवानी कुटुंब 11 दिवसांपासून बेपत्ता:पिंपरी-चिंचवडमध्ये शेवटचे लोकेशन ट्रेस, जी-पेमुळे छडा लागला

नागपूरच्या धंतोली परिसरातून ११ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परसवानी कुटुंबाचा अखेर शोध लागला आहे. तांत्रिक तपासादरम्यान एका ‘जी-पे’ (G-Pay) व्यवहारातून त्यांचे लोकेशन पिंपरी-चिंचवड येथे ट्रेस झाले. यानंतर नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले आहे. धंतोली येथील बलराज मार्गावरील ‘दुर्गा सदन’ इमारतीत राहणारे जितेंद्र परसवानी, त्यांची पत्नी हर्षा, मुलगी इशिता, खुशी आणि मुलगा कृष्णा…

Read More