Headlines

सोलापूरच्या कोरवलीत थरार:शेतातील विहिरीत आढळली महाकाय मगर, वनविभागाकडून सुखरूप रेस्क्यू ऑपरेशन

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोरवली गावात एका शेतातील विहिरीत चक्क एक महाकाय मगर आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सलग दोन दिवस चाललेल्या या थरारानंतर अखेर सोलापूर वनविभागाच्या पथकाने या मगरीला सुखरूप बाहेर काढत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशननंतर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठा सुटकेचा निःश्वास सोडला आहे. विहिरीच्या कडेलाच बसली होती…

Read More

Latur Cardiologist Doctor Mehul Rathod M J Hospital found dead inside Car after Anesthesia Overdose Crime News; ११ वाजता घरुन निघाले पण फोन उचलेनात; पत्नी-सहकाऱ्यांची शोधाशोध, लातूर प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर मेहुल राठोड यांची बॉडी साडेचारला गाडीत सापडली

Latur Cardiologist Doctor Mehul Rathod Death : डॉ मेहुल राठोड यांनी गुंगीचे औषध घेत आपली जीवनयात्रा संपवली असून प्रथमदर्शनी त्यांनी आत्मघात केल्याचे सांगितले जाते, परंतु काही जणांनी यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : सोलापूरचे डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आयुष्याची अखेर केल्याच्या घटनेला काही महिने उलटले असतानाच आता लातूर…

Read More

मध्यरात्री लोकलमध्ये जागेवरून वाद, तिघांचा तरुणावर हल्ला; पश्चिमनंतर मध्य रेल्वेवर धक्कादायक प्रकार| Maharashtra Times

Man Attacked in Local Train: गेल्या महिन्यात पश्चिम रेल्वेवर घडलेल्या प्रकारानंतर मध्य रेल्वेवरच्या अंबरनाथ लोकलमध्येही एका प्रवाशावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मध्यरात्री १२च्या सुमारास ठाकुर्ली रेल्वे स्थानाकजवळ ही घटना घडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: पश्चिम रेल्वेवर दरवाजा उघडण्याच्या वादातून एका २२ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आल्याच्या प्रक्रारामुळे एकच खळबळ उडाली होती. आता यानंतर असाच…

Read More

सहा दिवसांच्या खंडानंतर अहिल्यानगरमध्ये अर्धा तास कोसळला दमदार पाऊस:नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जतमध्ये सरासरी ओलांडली; राहुरी फक्त 34.7 टक्क्यांवर

. जिल्ह्यात बुधवारी अनेक तालुक्यांत पावसाने पुन्हा हजेरी लावत खरीप पिकांना दिलासा दिला. मात्र, पावसाचे चित्र अजूनही जिल्हाभर एकसारखे नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. शहरात मागील सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी दुपारी सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला. सावेडी, कल्याण रोड, दिल्ली गेट, स्वास्तिक चौक परिसरात जोरदार सरी कोसळल्या. उड्डाणपुलाखाली काही काळ पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग…

Read More

Mumbai News: मुंबई सर्वांत स्वच्छ का नाही? उच्च न्यायालयाचा प्रश्न; उपाय योजण्याचे महापालिकेला निर्देश – mumbai hc questions why mumbai is not cleanest city directs bmc remedial measures

Mumbai HC Directed To BMC: मुंबईतील कोणत्याही नागरिकाला सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकण्याचे स्वातंत्र्य नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ही देखील मुंबईत गंभीर समस्या आहे. मुंबई हायकोर्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : इंदूरला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळू शकतो, तर मुंबईलाही स्वच्छतेच्या बाबतीत तेच यश का मिळू शकत नाही? असा प्रश्न उपस्थित करत मुंबईतील सार्वजनिक रस्ते कचरामुक्त…

Read More

Uddhav Thackeray Matoshree Meeting with Nashik Corporators assures loyalty; वाईट काळ संपेल, चांगले दिवस येतील, उद्धव ठाकरेंची ग्वाही; नगरसेवकांकडून एकनिष्ठतेची शपथ

Uddhav Thackeray Nashik Corporator Meeting :एकनिष्ठ राहिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत पक्षाची साथ सोडू नका, असा संदेश उद्धव ठाकरेंनी दिला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील नाशिक महापालिकेच्या नगरसेवकांच्या कथित फुटीच्या चर्चेनंतर १५ पैकी १४ नगरसेवकांनी मुंबईतील मातोश्री बंगल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ंसमोर एकनिष्ठतेची शपथ घेतली. एकनिष्ठ…

Read More

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना ‘दुबार’ दिलासा! कर्जमाफीपाठोपाठ 48 हजार कोटींच्या वीजबिलमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेपाठोपाठ राज्यातील शेतकऱ्यांना वीजदिलासा मिळाला आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांचे ४८ हजार कोटी रुपयांचे थकीत वीजबिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. वर्षअखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या निर्णयाचा राज्यातील सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे….

Read More

शिवना केंद्रातील जि. प. शाळांची अवस्था दयनीय:विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला, सर्व शाळांची मान्सूनपूर्व तपासणी होऊन महिना उलटूनही दुरुस्ती मोहीम नाही‎

. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला, नव्या उमेदीने मुले शाळेत पाऊल ठेवत आहेत. मात्र, सिल्लोड तालुक्यातील शिवना केंद्रात शिक्षण व्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगली असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. येथील शाळा उघड्या पडल्या असून तडकलेल्या भिंती आणि कुचंबणा सहन करणारे विद्यार्थी असे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे…

Read More

Bacchu Kadu: कंपन्यांना सरळ करा, अन्यथा कार्यालये पेटवू; बोगस बियाण्यांवरुन बच्चू कडूंचा इशारा – bachchu kadu has warned maharashtra government regarding fake seeds case

Bacchu Kadu: कंपन्यांना सरळ करा, अन्यथा कार्यालये पेटवू! असा बोगस बियाण्यांवरुन बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिला आहे. बच्चू कडू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: नैसर्गिक संकटात होरपळणाऱ्या बळीराजाची निकृष्ट बियाण्यांच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या कंपन्यांवर सरकारने तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे…

Read More

सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई:8 लाखांचा संशयास्पद माल जप्त; सिया केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने मार्केटयार्ड येथील सियाचे वडील प्रवीण गोयल यांच्या मालकीच्या पेढीवर धडक कारवाई केली. या कारवाईत विनापरवाना व्यवसाय आणि भेसळीच्या संशयावरून तब्बल 8 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात…

Read More