सरकार इथेनॉलमध्ये ऊसाच्या वापराला बंदी घालू शकते:साखरेच्या किमती नियंत्रित करण्याची तयारी; सध्या 10% महाग मिळतेय
देशात साखरेच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकार ऑक्टोबर हंगामापासून इथेनॉल उत्पादनात ऊसाचा वापर मर्यादित करण्यावर विचार करत आहे. यामुळे देशात साखरेचे उत्पादन वाढेल, आणि भारताला साखर आयात करण्याची गरज भासणार नाही. यावर अंतिम निर्णय पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाऊ शकतो. महाराष्ट्र-कर्नाटकात कमी पावसामुळे चिंता वाढली या…
