Headlines

admin

Heavy to Heavy Rainfall in Kalyan And Dombivli People Face Many Problems

कल्याण आणि डोंबिवली शहरांत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शीळफाटा परिसरात तर अनेक वाहनं पाण्याखाली गेले आहेत. विशेष म्हणजे रात्रीपासून सुरु झालेला मुसळधार पाऊस अजूनही सुरुच आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे….

Read More

Navnath Waghmare | जरांगे SITचा प्रमुख की सदस्य?, विलास घुले प्रकरणावरून जोरदार निशाणा – obc leader navnath waghmare critisized manoj jarange

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 5:00 pm #navnathwaghmare #obc #vilasghule #manojjarange #bajrangsonawaneहॉटेल व्यावसायिक विलास घुलेंचं कुटुंबिय न्यायासाठी रस्त्यावर उतरलं आहे. या प्रकरणी बजरंग सोनावणे मुलाला वाचवण्यासाठी धडपडत असल्याची टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी केलीये ..यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवरही निशाणा साधला.. .पाहुया Source link

Read More

15 ऑगस्टपर्यंत बंदी, तरी मासेमारी कोण करतंय? कोकणातील मच्छीमारांचा संतप्त सवाल! – fishing ban until august 15 konkan fishermen demand answers over ongoing activity

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 4:08 pm राज्यात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे.मात्र तरीही मासेमारी सुरू असल्याचा कोकणातील मच्छीमारांचा आरोप आहे. रात्रीच्या वेळेत समुद्रात आजही लाईट दिसतात, असे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. त्यामुळे बंदी नेमकी कोणासाठी असा सवाल कोकणातील मच्छीमार बांधवांनी उपस्थित केला. छुप्या पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी केली. Source…

Read More

दिल्लीचे हरित वळण| Maharashtra Times

दिल्लीचे नवे ई-वाहन धोरण प्रदूषण कमी करण्यासाठी आक्रमक पाऊल मानले जात असून, टप्प्याटप्प्याने पेट्रोल-डिझेल व सीएनजीवरील दुचाकी-रिक्षांऐवजी केवळ ई-वाहनांची नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जगातील सर्वांत प्रदूषणकारी शहरांमध्ये गणना होणाऱ्या दिल्लीने जाहीर केलेले ‘इलेक्ट्रिकल व्हेइकल’ धोरण, हे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने आक्रमक पाऊल आहे. आजवर प्रोत्साहन व अनुदानापाशीच घुटमळणारी धोरणे फारशी परिणामकारक ठरत…

Read More

आयर्लंडने भारताला पहिल्यांदाच हरवले, राजस्थानच्या खेळाडूनेच केला खरा गेम, कोण आहे जय मुंद्रा?

Jai Moondra News : भारताचा आयर्लंड संघाने पहिल्यांदाच पराभव करत इतिहास रचला. या सामन्यामध्ये मूळ राजस्थानचा असलेल्या भारतीय वंशाच्या जय कुंद्रा याने आयर्लंड संघाकडून पदार्पण केले. या सामन्यात जय याने भारताला बॅकफूटला ढकलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नेमका कोण आहे जय कुंद्रा जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि आयर्लंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पाहुण्या भारतीय…

Read More

WhatsApp Username Feature: Govt to Probe

नवी दिल्ली25 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या युझरनेम फीचरची चौकशी करेल. मूळ कंपनी मेटाने आपल्या इन्स्टंट मेसेजिंग ॲपवर मोबाईल नंबर न सांगता चॅट करण्याचे फीचर लाँच केले होते. यामध्ये लोक फक्त युझरनेमद्वारे कोणत्याही नवीन व्यक्तीशी चॅट करू शकतात. कंपनीने 29 जूनपासून जगभरात युझरनेमची बुकिंग सुरू केली आहे. तथापि, ही सुविधा सर्व युझर्सना एकाच वेळी…

Read More

तामिळनाडूमध्ये विजय सरकार पाडण्याचा कट:टीव्हीकेचा दावा- 15 आमदारांचे एकाच वेळी राजीनामे देण्यासाठी लाच देण्याची ऑफर दिली होती

तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांचे सरकार पाडण्यासाठी तमिलगा वेत्री कळगम (टीव्हीके) च्या आमदारांना 35 कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाने दावा केला आहे की, त्यांनी राज्य सरकारला अस्थिर करण्याच्या कथित कटाचा पर्दाफाश केला आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, या कटात कथितरित्या टीव्हीकेच्या 15 आमदारांनी एकाच वेळी राजीनामा देऊन सरकार पाडण्याची योजना…

Read More

आमिर खानचा भाऊ फैसलने माफी मागितली:म्हणाला- मी माझी चूक सुधारेन, त्यांनी त्यांची सुधारावी, जुन्या विधानाबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला, लग्नाबद्दल अभिनंदन केले

आमिर खान आणि त्यांचा धाकटा भाऊ फैसल यांच्यात सलोखा झाला आहे. काही महिन्यांपूर्वी फैसलने आमिर आणि कुटुंबाविरुद्ध अनेक आरोप करत एक निवेदन दिले होते आणि संबंध तोडले होते. तथापि, आता फैसलचे म्हणणे आहे की, त्याने कुटुंबाची माफी मागितली आहे. सर्वांनी त्याला माफ करून पुन्हा स्वीकारले आहे. याच दरम्यान, फैसलने आमिरला 5 जुलै रोजी होणाऱ्या त्याच्या…

Read More

नीट-पीजी 2026 साठी 'पहिले या, पहिले मिळवा' तत्त्व रद्द:NEET परीक्षेसाठी नवी नियमावली जाहीर; चाचणी केंद्रांसाठी राज्यांची निवड

राष्ट्रीय परीक्षा बोर्डाने (NBE) नीट-पीजी २०२६ परीक्षेसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जारी केली आहे. यामध्ये चाचणी केंद्रांच्या वाटपासाठी ‘पहिले या, पहिले मिळवा’ हे तत्त्व रद्द करण्यात आले असून, राज्यांच्या निवडीसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारे ‘माहिती बुलेटिन’ काळजीपूर्वक वाचावे, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. यावर्षीच्या नीट-पीजी…

Read More

Nashik Malegaon Camp Aniket Jagtap Death Case Registered Against Wife and Relatives; वर्षभरापूर्वी सात जन्माच्या आणाभाका, हसत्या-खेळत्या संसारात कुरकुर, कंटाळून नवऱ्याचं टोकाचं पाऊल; अनिकेतच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप

Nashik Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. अनिकेत बाळासाहेब जगताप याच्या आत्महत्येप्रकरणी मोठी घडामोड घडली आहे. नाशिक साने गुरुजी नगर अनिकेत जगताप आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहरातील मालेगाव कॅम्प भागातील साने गुरुजी…

Read More