Headlines

admin

Sachin Ahir says Sushma Andhare wont leave Shiv Sena UBT Uddhav Thackeray should do justice; सुषमा अंधारे चळवळीतील कार्यकर्त्या, पक्ष सोडणार नाहीत, पण उद्धव ठाकरे यांनी योग्य न्याय द्यावा, सचिन अहिर यांची अपेक्षा

Sachin Ahir on Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्याबाबतची भूमिका ही वैयक्तिक असून त्यांनी पक्षासाठी शेकडो सभा घेतल्या आहेत. त्या चळवळीतील कार्यकर्त्या असल्याने पक्ष सोडणार नाहीत, मात्र पक्षाने त्यांना योग्य न्याय द्यावा, अशी अपेक्षाही सचिन अहिर यांनी व्यक्त केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : मित्रपक्षाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने पुण्यात शिवसेनेचा एकही…

Read More

Rickshaw fares will increase in pune how much will passengers have to pay from september 1; पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील रिक्षा प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागणार

Pune Rikshaw Fare Hike: वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या रिक्षाचालकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार असल्याचे रिक्षा संघटनांनी सांगितले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील रिक्षा प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागणार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील रिक्षा प्रवाशांना एक सप्टेंबरपासून वाढीव भाडे मोजावे लागणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीए) सोमवारी झालेल्या बैठकीत…

Read More

8 दिवस टिकणारी खुसखशीत कोथिंबीर वडी, अजिबात खराब होणार नाही पाहा रेसिपी – traditional kothimbir vadi kothimbir recipe by tejashri murkute dekhe

तेजश्री डोखे यांच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही ८ दिवस टिकणारी खुसखुशीत कोथिंबीर वडी चवीला अप्रतिम, अजिबात तेलकट न होणारी आणि बनवायला अतिशय सोपी आहे. ज्वारीचे पीठ, शेंगदाणे आणि योग्य वाफवण्याच्या पद्धतीमुळे वडीला सुंदर जाळी आणि परफेक्ट कुरकुरीतपणा मिळतो. चहासोबत, नाश्त्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे. फोटो सौजन्य :- @खाद्य प्रेमी कोथिंबीर…

Read More

अवघे 7 दिवस शिल्लक! भारतात रात्री लागणार सूर्यग्रहण, एका ट्रिकने Live पाहू शकणार, या ग्रहणाचा ‘सायन्स’ अँगलही खास। Maharashtra Times

खगोल विश्वातील सर्वात मोठी घटना म्हणजेच वर्षातील पहिले ‘खग्रास सूर्यग्रहण’ आता अवघ्या 7 दिवसांवर आले आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी होणारे हे ऐतिहासिक सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री लागणार असल्याने भारतातून थेट डोळ्यांनी पाहता येणार नाही. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय नागरिकही या महा-सूर्यग्रहणाचा थरार घरबसल्या अगदी मोफत ‘लाईव्ह’ पाहू शकणार आहेत. चला तर मग जाणून…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:आणीबाणीच्या परिस्थितीत घाबरण्याऐवजी संयम निवडा

गेल्या आठवड्यात सोमवार ते बुधवारदरम्यान हजारो किलोमीटर अंतरावरील दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन घटना घडल्या. एक मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये तर दुसरी जपानच्या क्यूशू बेटावर. भोपाळला मान्सूनचे दाट ढग जमले होते, ज्यात जपानमधील चिंताग्रस्त वातावरणाची झलक दिसत होती. “किसान क्रांती यात्रे’अंतर्गत शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भोपाळचा मुख्य रस्ता पूर्णपणे जाम झाला होता. अचानक शाळा बंद झाल्या. पालक त्रस्त होते….

Read More

संजय कुमार यांचा कॉलम:पोटनिवडणूक निकाल भाजपला‎ आत्मपरीक्षणास भाग पाडतील‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या‎निकालाने काहींना धक्का दिला आहे तर काहींना विचार‎करायला भाग पाडले. सामान्यपणे पोटनिवडणुकांत‎मतदार सत्ताधारी पक्ष किंवा आघाडीच्या बाजूने मतदान‎करतात. या तर्कानुसार बांकीपूरमध्ये भाजपच मतदारांची‎पहिली पसंती असायला हवा होता. मात्र, निकाल‎याउलट लागले. अर्थात, सत्ताधारी पक्षाचे उमेदवार‎पोटनिवडणुकीत कधीच पराभूत होत नाहीत, असे नाही.‎मात्र, भाजपसाठी सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे‎घटलेला मतांचा टक्का. या विधानसभा मतदारसंघातून ‎‎पक्षाने सलग…

Read More

कैलाश सत्यार्थी यांचा कॉलम:एआय तंत्रज्ञान घडवणाऱ्यांना ‎मानवतेची कितपत जाण ?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎आपल्या काळातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता‎एआय आपले जग बदलणार का, हा राहिलेला नाही.‎कारण ते बदलण्यास त्याने आधीच सुरुवात केली आहे.‎आता जगाला या तंत्रज्ञानासाठी एका नैतिक‎दिशादर्शकाची गरज आहे. याच विचारातून मी जिनिव्हा‎येथे झालेल्या एआय फॉर गुड ग्लोबल समिटमध्ये 170‎देशांतील 12 हजारांहून अधिक प्रतिनिधींसमोर‎‘करुणामूलक एआय’ (Compassionate AI) ही‎संकल्पना मांडली.‎ एआय केवळ नफा आणि सत्तेचे साधन न बनता‎व्यापक…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तिन्ही गुण नियंत्रणात ठेवा,‎ व्यक्तिमत्त्व सकारात्मक होईल

ईश्वराने माणसाच्या अंत:करणात जीवन चालवणारी अशी कोणती‎व्यवस्था केलेली असेल बरे? संत-महात्मे तिला त्रिगुण व्यवस्था असे‎म्हणतात. आपले जीवन तीन गुणांद्वारे चालते. सत्त्वगुण म्हणजे आपण‎चांगली कर्मे करतो, रजोगुण आपल्या लाभ-हानीच्या विचारांना चालना‎देतो, तर तमोगुण चुकीच्या मार्गाकडे नेतो. पैकी प्रभावी गुणामागे उर्वरित‎दोन गुण चालतात. गोस्वामी तुलसीदासांनी लिहिले आहे “माया बस्य‎जीव अभिमानी, ईस बस्य माया गुन खानी.” म्हणजे अभिमानी…

Read More

सेन्सेक्स 150 अंकांनी वाढून 78,800 वर पोहोचला:निफ्टीमध्येही 150 अंकांची घसरण, तो 24,600 वर व्यवहार सुरू

शेअर बाजारात आज म्हणजेच 04 ऑगस्ट रोजी सेन्सेक्स 150 अंकांनी वाढून 78,800 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 150 अंकांची घसरण झाली आहे, तो 24,600 वर व्यवहार करत आहे. आशियाई बाजारातही घसरण 3 ऑगस्ट रोजी अमेरिकन बाजारात होती तेजी 7 दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी ₹7,805 कोटींचे शेअर्स खरेदी केले टीप: FIIs आणि DIIs च्या निव्वळ खरेदी/विक्रीचे आकडे कोटी…

Read More

CJP Founder Abhijeet Dipke Faces Legal Complaint in Delhi; Arrest Demanded

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मारहाणीचे गंभीर आरोप केले असून तातडीने अटक करण्याची मागणी केली . मारहाणीचे गंभीर आरोप फैजान अन्सारी यांनी दिल्लीच्या डीसीपी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर…

Read More