Headlines

admin

Maharashtra Live News 24th July 2026: महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News: जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर काहीशी उसंत घेतलेला पाऊस गेल्या चार दिवसांत पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत आज, शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आषाढी एकादशीच्या दिवशीही कोकण विभागात पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, २६ जुलैपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने…

Read More

Lucknow Mitra Sisters Entrepreneurship Story; Turning Board Games Into Business

Marathi News Opinion Lucknow Mitra Sisters Entrepreneurship Story; Turning Board Games Into Business 35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जेव्हा आयुष्य थांबल्यासारखे वाटते, चिंता वाढू लागते आणि तुम्ही स्वतःला चार भिंतीत अडकल्यासारखे अनुभवता, तेव्हा तुम्ही काय करता? मी ही परिस्थिती अनेकदा विद्यापीठातील नवीन विद्यार्थ्यांमध्ये, विशेषतः वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाहतो, ज्यांना रविवारी नवीन शहरात नक्की काय करावे हेच…

Read More

थॉमस एल. फ्रीडमन यांचा कॉलम:जगातील 3 मोठ्या नेत्यांच्या चुकांतून काय शिकता येईल?

डोनाल्ड ट्रम्प, बेंजामिन नेतन्याहू आणि व्लादिमिर पुतीन यांची व्यक्तिमत्त्वे वेगवेगळी असली तरी त्यांच्यात एक समान धागा आहे. कोणत्याही बैठकीत सर्वांत बुद्धिमान व्यक्ती आपणच आहोत, असा त्यांचा समज आहे. तिघांनीही आपल्या आजूबाजूला स्तुतिपाठकांची मंडळी जमा केली. परिणामी ते एका संघर्षांत अडकले आहेत. यातून बाहेर पडण्याचा स्पष्ट मार्ग दिसत नाही. सर्वात आधी नेतन्याहूंचा विचार करू. त्यांनी वास्तवापासून…

Read More

आरती जेरथ यांचा कॉलम:देशाला युवा आणि विद्यार्थी आंदोलनांचा मोठा इतिहास

देशात विद्यार्थी आंदोलनांच्या रूपाने सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. युवकांचे आंदोलन दिल्लीपुरते मर्यादित न राहता देशातील अनेक शहरांत पसरले आहे. इतिहासाचा मागोवा घेतला तर विद्यार्थी आंदोलने अनेकदा सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरली आहेत. 1973 मध्ये गुजरातमधील मोरबी महाविद्यालयात भोजनालयाच्या शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अल्पावधीतच देशव्यापी जनआंदोलनात रूपांतरित झाले. या आंदोलनामुळे दोन मुख्यमंत्र्यांना पद सोडावे…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:निसर्गाचा सन्मान केल्यास परमेश्वराचाही सहज सन्मान

मनुष्याने निसर्गाला निर्जीव मानून त्यात जीवन शोधण्याचा प्रयत्न केल्यास यातून अनेक विचित्र आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण होतील. यंदा बाबा अमरनाथ अवघ्या पाच दिवसांत अंतर्धान पावले. सलग तिसऱ्या वर्षी घडलेली ही घटना जणू एकच संदेश देत आहे— निसर्गाचा सन्मान करा, अन्यथा माझे दर्शनही अपूर्णच राहील. परमेश्वराने स्वतःचे अस्तित्व निसर्गातूनच प्रकट केले आहे. आता निसर्गाशी छेडछाड थांबवली…

Read More

जुलैअखेरीस महाराष्ट्रात कोसळधारा, ऑगस्ट येताच पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज| Maharashtra Times

Weather Update: राज्यात गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र पावसाने थैमान घातलं आहे. पुढील काही दिवस पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तुमच्या जिल्ह्यात २४ जुलै रोजी हवामान कसं असेल? म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे: जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर काहीशी उसंत घेतलेला पाऊस गेल्या चार दिवसांत पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण…

Read More

Solar Power Project :संत्रानगरी सोलर सिटीकडे; नागपूर ठरलं महाराष्ट्रात “अव्वल” तर देशात दुसऱ्या क्रमांकावर

Nagpur solar power News: सध्या देशासह राज्यात महागाईने उच्चांक गाठलेला आहे. अशातच नागपूरकरांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राच लक्ष वेधून घेतोय.नागपूरात सर्वात जास्त कुटुंबांनी रूफटॉप सोलर बसवलेत.तब्बल या कुटुंबांची संख्याही १लाख ८ हजार ४९८वर गेली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नागपूर :नागपूर आणि विदर्भात वर्षातील तीनशेहून अधिक दिवस लख्ख व तीव्र सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्यामुळे सोलर पॅनेलमधून अधिक…

Read More

अमेरिकेचे भारतावर 10% अतिरिक्त शुल्क:सक्तीच्या मजुरीने बनवलेल्या वस्तूंविषयी कारवाई, 60 देशांवर ॲक्शन

अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10% अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय शुक्रवारपासून लागू झाला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार, अमेरिकन ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (USTR) ने सक्तीच्या मजुरीने (जबरी मजुरी) बनवलेल्या वस्तूंच्या आयातीसंदर्भात 60 देशांवर कारवाई केली आहे. अमेरिकेने या देशांवर 10% ते 12.5% पर्यंत अतिरिक्त शुल्क लावले आहे. भारत त्या 17 देशांमध्ये…

Read More

पेपरफुटीवर अखेर सचिनचे भाष्य, म्हणाला -विद्यार्थ्यांची नाराजी योग्यच:शुभमन गिलचा शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा; कैफ म्हणाला- विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज चुकीचा

पेपरफुटी आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर अनेक खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन तेंडुलकर, शुभमन गिल, इरफान पठाण, मोहम्मद कैफ, शिखर धवन आणि अभिनव बिंद्रा यांनी शिक्षणातील गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर भर दिला. सचिनने विद्यार्थ्यांची नाराजी योग्य असल्याचे म्हटले आहे. भारतीय कर्णधार गिल म्हणाला की, आपण विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन पुढे जायला हवे. तर…

Read More

लोकमान्य टिळकांनी पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्याची जनजागृती केली- रघुनाथ वाडेकर

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तत्कालिन कठिण परिस्थितीत केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यासाठी जनजागृती घडवून आणली. पत्रकारिता हे राष्ट्रजागृतीचे प्रभावी माध्यम बनवत त्यांनी इंग्रजांविरुद्ध जनमत तयार केले, असे प्रतिपादन वाडेकर नॅशनल स्कूलचे सचिव डॉ. रघुनाथ वाडेकर यांनी केले. लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत…

Read More