Headlines

Jayant Patil News | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जयंत पाटील रोखठोक | Ladki Bahin Yojana – jayant patil jalgaon press conference



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत होत असलेला घोडाबाजार पाहता ही निवडणूक गुप्त मतदानाने नव्हे तर हात वर करून घ्यावी !” अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत याबाबतचे प्रश्न विचारा हा घोडेबाजार सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.ऐका जयंत पाटील नेमकं काय म्हणालेत



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत