ना अक्षर पटेल, ना शुभमन; इंग्लंडच्या पराभवासाठी भारताचे तीन खेळाडू जबाबदार, इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रुक काय म्हणाला?
Harry Brook News : भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकेत भारतीय संघाने ६ विकेटने विजय मिळवला होता. या सामन्यामध्ये शुभमन ८० धावा, अक्षर पटेल नाबाद ५७ आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५२ धावा केल्या. मात्र पराभवानंतर हॅरी ब्रुक काय म्हणाला जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी आणि शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदरचे संयमी…
