४२ गावांतील जलस्त्रोत दूषित; वर्धा जिल्ह्यातील पाण्यात आढळले नायट्रेट, भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालाने खळबळ – wardha district water sources of 42 villages have been contaminated pri
Wardha News: सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल ४२ गावांतील जलस्त्रोत दूषित झाले आहेत. यात वर्धा आणि सेलू या दोन तालुक्यांतील दूषित पाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. wardha water AI(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) एकनाथ चौधरी, वर्धा: वर्धा जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात नायट्रेट आढळून आले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल ४२ गावांतील जलस्त्रोत दूषित झाले आहेत….
