देशप्रेमाला कायद्याचे कवच| Maharashtra Times
‘वंदे मातरम’च्या गायनात जाणीवपूर्वक व्यत्यय आणणे शिक्षापात्र गुन्हा ठरवण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्तीचे विधेयक मांडले असून, त्यावर संसदेत राजकीय आणि घटनात्मक चर्चा रंगण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या गायनात जाणीवपूर्वक अडथळे आणणे किंवा गोंधळ घालणे, हा शिक्षापात्र गुन्हा ठरवणाऱ्या कायद्याच्या विधेयकावरून संसदेत पुन्हा जोरदार चर्चा-वादांची चाहूल लागली आहे. ‘जन गण…
