टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघ जिंकूनही ‘हरला’, नेमकं काय चुकतंय? रविवारी शेवटची संधी
Womens Team India : महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने बांगलादेशचा ५ विकेटने पराभव केला. हा सामना भारताने जिंकला असला तरी पराभव झाल्यासारखा आहे, भारताच्या महिला खेळाडूंनी इतक्या चुका केल्या की बांगलादेशच्या जागी दुसरा कोणता तगडा संघ असता तर भारतासाठी विजय मिळवणं सोपं झालं नसतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारताने वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेत…
