वरूडमध्ये आणीबाणीच्या आठवणींना उजाळा:भाजपच्या वतीने विशेष स्मरण कार्यक्रम; डॉ. उपेंद्र कोठीकर उपस्थित
वरूड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त विशेष स्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. उपेंद्र कोठीकर यांनी २५ जून १९७५ हा भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले. सत्तेसाठी जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आणलेला तो भीषण काळ देश कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण…
