Mumbai Raigad Ferry Service Closed from May 25 Maharashtra Maritime Board; पर्यटकांसाठी मोठी बातमी; अलिबाग फेरीला पावसाळी ब्रेक, कधीपासून सेवा बंद? पर्यटकांची नाराजी
Alibaug Ferry Service Closed from May 25 : मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. 25 मेपासून फेरी सेवेला थांबा मिळणार आहे. येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई अलिबाग फेरीसेवा २५ मेपासून बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : मुंबई ते अलिबाग प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील…
